कोरोना इफेक्ट : ‘ या ‘ मोठ्या कंपनीचे कर्मचाऱ्यांना आर्जव वजा आदेश, फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुट्टी घ्या अथवा कंपनीपासून दूर व्हा..!

| नवी दिल्ली | कोरोना संकट काळात ‘ओयो इंडिया’ या हॉटेल कंपनीने आपल्या कर्मचा-यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, ओयोने मर्यादित लाभासह सुट्टीवर पाठविलेल्या कर्मचा-यांसमोर स्वत:हून कंपनीपासून वेगळे होण्याचा किंवा सहा महिन्यांसाठी... Read more »

अभिमानास्पद : रिलायन्स ची गगन भरारी; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट यांनाही टाकले मागे..!

| मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीने एक मोठे यश मिळविले आहे. लॉकडाऊन काळात अब्जावधीची परकीय गुंतवणूक मिळविणाऱ्या रिलायन्सने ‘फ्युचरब्रँड इंडेक्स २०२०’ मध्ये थेट दुसरा क्रमांक पटकाविला आहे. हे... Read more »

मुख्यमंत्र्यांची आगळी बैठक , प्रभावी सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांशी चर्चा..!

| मुंबई | राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे त्याचे स्वागत असून उद्योग-व्यवसाय-कृषी क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी आणखीही निवृत्त अधिकाऱ्यांनी... Read more »

स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून कामगार ब्यूरोची स्थापना – सुभाष देसाई..

| मुंबई | महाराष्ट्र उद्योजक ब्युरोच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कामगारांची नोंदणी. उद्योगांना कुशल, अर्धकुशल कामगार, मजूर आदी मनुष्यबळाचा एका आठवड्यात पुरवठा. @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @iAditiTatkare @MahaDGIPR @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra — Subhash Desai... Read more »

२० लाख कोटींच्या पोतडीत आहे काय..?

| नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. भारताच्या विकास आणि वृद्धीसाठी आवश्यक असणारं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्याचं अर्थमंत्री निर्मला... Read more »

दिलासादायक : अर्थचक्र रुळावर येण्यास सुरवात, २५ हजार कंपन्या सुरू..!

| मुंबई | ‘कोरोना’ संकटामुळे रुतलेले अर्थचक्र हळूहळू रुळावर येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जवळपास साडेसहा लाख कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. #COVID19 संसर्गनंतरच्या उद्योगविश्वात महाराष्ट्राला महासंधी! विशेष कृती दल करतेय परदेशी कंपन्यांशी... Read more »

…अन्यथा कागदपत्रे उघड करू – सेनेचा फडणवीसांवर पलटवार..!
आयएफएससी वरून भाजप सेनेत रंगला कलगीतुरा..!

| मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतच व्हावं यासाठी मी वारंवार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत होतो, पण ते थांबा, बघू बोलून विषय टाळत होते. मला त्यांची अडचण लक्षात आली... Read more »

#Coronavirus : उध्दव ठाकरे Live

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १९ एप्रिल, रविवार  मुंबई : आज पुन्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधित केले. यातून त्यांनी महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा बळ, आत्मविश्वास दिला आहे.  त्यांचे आजचे महत्वाचे मुद्दे..!... Read more »