भूमिपुत्रांच्या अस्मितेचे आगरी कोळी भवन असंख्य कुटुंबे देशोधडीला लावणाऱ्या बिल्डरच्या जमिनीवर का.?

आगरी-कोळी बोली, संस्कृती जतन-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ वा ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे, अशी सर्वसामान्य भूमिपुत्रांची इच्छा होती. त्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेतला ही आनंदाची गोष्ट आहे. धर्मालेश्वर मंदिराच्या पुढे,... Read more »

राष्ट्रीय एकात्मतेचे लचांड फक्त महाराष्ट्रालाच सांभाळावे लागते ; सामनातून सेनेचा हल्ला बोल..!

| मुंबई | मध्यप्रदेशात भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच केली आहे. यासोबतच स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या आरक्षित ठेवल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याच कारणावरुन... Read more »

स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून कामगार ब्यूरोची स्थापना – सुभाष देसाई..

| मुंबई | महाराष्ट्र उद्योजक ब्युरोच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कामगारांची नोंदणी. उद्योगांना कुशल, अर्धकुशल कामगार, मजूर आदी मनुष्यबळाचा एका आठवड्यात पुरवठा. @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @iAditiTatkare @MahaDGIPR @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra — Subhash Desai... Read more »