| शब्दाला जागणारा नेता | जव्हार येथील ३ अनाथ मुलींना दिले हक्काचे पक्के घर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण..!

| पालघर / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खारोंडा गावात राहाणाऱ्या जीवल हांडवा या वीटभट्टी कामगाराच्या कुटुंबियांनी आर्थिक विवंचनेचा कंटाळून दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या तीन... Read more »

| शानदार, जबरदस्त, जिंदाबाद | शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून दिमाखदार राज्यस्तरीय कोविड योद्धा सन्मान सोहळा संपन्न..!

| ठाणे | कोविडच्या संकटकाळात ठाणे शहर -जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वच डॉक्टरांनी – वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थानी प्रचंड मोठं कार्य केले आहे, त्यामुळेच कोरोनासारख्या संकटावर आपण हळूहळू मात करत आहोंत असे... Read more »

रसिक मनाचा लोकनेता हरपला, भोरचे तालुक्याचे जेष्ठ नेतृत्व रामनाना सोनवणे यांचे निधन..

| पुणे | शिव स्वराज्य भूमी भोर च्या राजकारण, समाजकारण, सहकार, शैक्षणिक जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे समाजभूषण स्वर्गीय रामनाना सोनवणे यांचे पुणे येथे राहत्या घरी हृदय विकाराने निधन झाले. स्वातंत्र्य पूर्व काळात... Read more »

जग बदलणारी माणसं – बाबा आमटे

श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती..! आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..! “अशी सृजनशील साहसे हवी आहेत की जी बीजे पेरून वाट पाहू शकतील उगण्याची… जी भान... Read more »

संत गाडगेबाबा – आधुनिक संत..!

संत गाडगेबाबा हे एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक होऊन गेले. त्यांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती ) येथे परीट जातीत २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखूबाई.... Read more »

प्रसिद्ध समाजसेविका वैशाली पाटील यांना “महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता” पुरस्कार..!

| मुंबई | जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ यांच्या रविवार दिनांक १३ डिसेंबर,२०२० रोजी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य... Read more »

| विशेष लेख | “सूर्याला ग्रहण लागलं, म्हणून सूर्य कधी थांबत नाही..!”

खामगावच्या मनीषा ठाकरे आणि तिच्या कुटूंबियांचा काही वर्षांपूर्वी जेजुरीजवळ अपघात झाला होता. त्या अपघातात मनीषाने तिच्या आयुष्यातलं सर्वकाही गमावलं होतं. तिचे आई वडील, तिचा भाऊ आणि तिचा चार वर्षाचा एकुलता एक मुलगा... Read more »

व्यक्तिवेध : भारत भालके – जनमानसातील नेतृत्व

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी चर्चा सुरु झाली आहे. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या... Read more »

आपल्या माणसांची दिवाळी : शंभर कुटूंबाना एक महिना पुरेल एवढे धान्य व किराणा साहित्य देऊन पालघरच्या आदिवासी बांधवांच्या मदतीला सरसावली समाजभान टीम..!

| पालघर – मोखाडा | पालघर जिल्ह्यातील माखोडा येथील राहणाऱ्या आदिवासी बांधवावर काही दिवसांपासून उपासमारीची व आत्महत्येची वेळ आली होती. ही बाब नाशिक येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे... Read more »

वाचन प्रेरणा दिवस विशेष : हरवलेल्या माणसांची शोधयात्रा – दादासाहेब थेटे लिखित ‘ हरवलेली माणसे ‘ या पुस्तकाचे स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांनी केलेलं विवेचन…

आज वाचन प्रेरणा दिन, त्या निमित्ताने एक नवे कोरे पुस्तक लवकरच वाचकांच्या हातात येणार आहे ते पुस्तक म्हणजे ‘ हरवलेली माणसे ‘. लेखक दादासाहेब थेटे यांचे हे दुसरे पुस्तक, यापूर्वी त्यांचा ‘... Read more »