काटई रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची निविदाप्रक्रिया सुरू, २ नवीन उड्डाणपूल होणार; १२ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होण्याचे नियोजन..

| कल्याण | कल्याण – शिळ रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या दोन रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांसाठी रेल्वेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सदर... Read more »

रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, पहा काय सांगत आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष..!

| मुंबई | एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वेसेवा देशभरातच मर्यादित स्वरुपात सुरू आहे.... Read more »

| विकासाच्या गोष्टी| खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लोकग्राम पुल, चिखलोली स्थानक प्रकल्पांना गती, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांच्या बैठकीत दिल्या सूचना..!

| ठाणे | कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाच्या कामाला खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती आली असून अस्तित्वातील जुना पुल येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येऊन... Read more »

मार्च २०२१ पर्यंत पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुराव्यामुळे कामाला गती..!

| कल्याण | कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम येत्या मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. या कामासाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार डॉ.... Read more »

नाशिक, मनमाड करांना खूशखबर ; अखेर १७४ दिवसांनी पंचवटी एक्स्प्रेस सुरू..! असा करावा लागेल प्रवास..!

| मुंबई | कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे पंचवटी एक्स्प्रेस गेल्या पाच महिन्यांपासून बंद होती. अखेर १७४ दिवसांनी ही एक्स्प्रेस पुन्हा रुळावर धावली आहे. मनमाड —नाशिक—मुंबई ही उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वपूर्ण आहे.... Read more »

खूशखबर : राज्यांतर्गत रेल्वे धावणार, उद्यापासून बुकिंग करण्यास मुभा..!

| मुंबई | राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी असलेली ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर मध्य रेल्वे व्यवस्थापनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून... Read more »

धक्कादायक : रेल यात्री वेबसाईट वरील तब्बल ७ लाख लोकांचा डेटा लीक..!

| नवी दिल्ली | भारतात अनेक वेबसाइट्सचा वापर रेल्वेची चौकशी करण्यासाठी केला जातो. तसेच, रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी अनेक थर्ड पार्टी वेबसाइट्स आहेत, ज्या तिकिटे देखील बुक करतात. यातील एक ‘रेल यात्री’... Read more »

पाचवी-सहावी मार्गिका मार्च २०२१ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला रेल्वे प्रकल्पांचा आढावा..

| कल्याण | ठाण्यापुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ठाणे व दिव्यादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अनंत अडचणींमध्ये सापडलेल्या या प्रकल्पाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी... Read more »

रेल्वे ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार, या बाबतचे व्हायरल पत्र फेक..!

| मुंबई / नवी दिल्ली | रेल्वेचे मुख्य प्रवासी परिवहन व्यवस्थापक (सीपीटीएम) यांच्या नावे जारी करण्यात आलेल्या तथाकथित मेलमुळे अफवांचा बाजार आज सोशल मीडियावर चांगलाच रंगला. ३० सप्टेंबरपर्यंत देशातील सर्व गाड्या बंद... Read more »

मुंबईचा वेग वाढविण्यासाठी हा झाला सामंज्यस करार, एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

| मुंबई | एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान यासंदर्भातील सामंजस्य करारावर... Read more »