दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : राज्य, देश आणि जग आज फक्त एकाच शत्रूचा सामना करत आहे. हा शत्रू म्हणजे कोरोना व्हायरस. कोरोना या जीवघेण्या रोगाचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील लोक... Read more »
दैनिक लोकशक्ती ऑनलाईन , १६ एप्रिल , गुरुवार.. सोलापूर : नाही म्हणता म्हणता सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोलापुरातील... Read more »
दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : पत्रकार राहुल कुलकर्णी यांना चुकीची बातमी दिल्याबद्दल काल अटक झाली होती. त्यांच्या बातमीमुळे वांद्र्यात गर्दी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर abp माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर... Read more »
दैनिक लोकशक्ती ऑनलाईन इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेटचे सामने मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळेच होत नाहीत, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने गरळ ओकली. माजी कसोटीपटू शोएब अख्तरने... Read more »
दैनिक लोकशक्ती ऑनलाईन नवी दिल्ली : “नरेंद्र मोदींबरोबर अनेक मुद्दांवर माझे मतभेद आहेत. पण आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही. देशाला एकत्र करुन करोना व्हायरसविरोधात लढण्याची वेळ आहे. आपण एकत्र राहिलो तर... Read more »
दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई / क्रीडा प्रतिनिधी : देशात कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सर्वात मोठी क्रिकेट... Read more »
कायद्यानुसार मुलींचे नाव जाहीर न करण्याचे नियम आहेत, तरीही त्यांनी थेट वृत्तवाहिनीवरून त्याची पायमल्ली केली. मुंबई : रेल्वे संदर्भात खोटी बातमी दिल्याच्या कारणास्तव ‘एबीपी माझा’वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना कालच अटक करण्यात... Read more »
माफ करा.. मी हरलो, अशी भावनिक सुरवात..! ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. करोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने आव्हाड... Read more »
२० एप्रिलपासून देशात काय सुरु असेल आणि काय बंद असेल याबद्दल आज केंद्र सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २३ मार्चला २१ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता. काल... Read more »
१ मे २०२० रोजी आपल्या राज्याच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन ” हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात येत आहेत. मुंबई / प्रतिनिधी : ... Read more »