मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज (ता. १५) दुपारपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ११७ने वाढला आहे. महाराष्ट्रात आज ११७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने ११७ रुग्ण आढळल्याने आता... Read more »
देशातील वेगवेगळ्या नेतेमंडळींच्या एकजुट, राजकीय अभिनिवेश बाजूला..! मुंबई : कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी... Read more »
तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणं असू शकतात का, आहेत का हे आरोग्य सेतू अँप सांगतं. भारतात ८२ टक्के युझर्सनी या अॅंपला ५ स्टार रेटींग दिलं आहे. मुंबई : कोरोना बद्दल जनजागृतीसाठी आरोग्य सेतू अँप... Read more »
विनय दुबेने ‘चलो घर की ओर’ मोहीम सुरु केली होती.. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. मुंबई : मुंबईतील वांद्रे... Read more »
प्रिय वंदनीय बाबासाहेब.. तुमच्या प्रत्येक जयंतीच्या दिवशी आम्ही या समाजातील आजही उपेक्षित असलेल्या समाज घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. एकीकडे आपली जयंती उत्साहात साजरी होत असताना उपाशीपोटी झोपलेली बकाल अवस्थेतील लोकं पाहिली... Read more »
कोरोनानंतर येणारं आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी टीमकरण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार या टीमचं नेतृत्व करत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आज एकत्र आहेत. मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या... Read more »
परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनबाहेर धडक दिली असून स्टेशनबाहेर ठिय्या देऊन हे मजूर गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत आहेत. पोलिसांनी हळूहळू स्थिती नियंत्रणात आली आहे. मुंबई : देशभरात लॉकडाऊन... Read more »
कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ तासांवरून १२ तास करण्याचा केंद्राचा विचार.. राज्य सरकार किंवा संबंधित प्रशासनाला कामाचे तास ठरवण्याचा अधिकार मिळणार.. मुंबई/ प्रतिनिधी: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याची... Read more »
२० एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी असेल तिथे काही जीवनावश्यक सेवांसाठी शिथिलता आणली जाईल…! अजुन काळजी घेण्याची गरज..! मुंबई / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची... Read more »
मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यास मुदतवाढ.. स्वतःच मीटर रीडिंग पाठवण्याचं आवाहन.. ज्या ग्राहकांकडे रिडींग उपलब्ध नसेल त्या ग्राहकांना मागच्या काही महिन्याच्या सरासरीनुसार ते आकारण्यात येईल. मुंबई/ प्रतिनिधी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक... Read more »