
| मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली असून अनलॉक प्रक्रियेमुळें राज्यात सध्या हळू हळू सर्व गोष्टी पूर्वपदावर आलेल्या आहेत. लोकल ट्रेन, बस, एस. टी,... Read more »

| डोंबिवली | सध्या कोरोनाच्या संकटात अख्खा देश लढत असताना विरोधी पक्षाकडून सरकारला काही प्रश्नांवरून टार्गेट केले जात आहे. सध्या राज्याच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट असल्याने अनेक प्रकल्पांना ब्रेक लागला आहे तर काही... Read more »

| ठाणे | कोणत्याही संकट काळात पुढे येऊन काम तडीस नेण्यासाठी शिवसैनिक नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना संकटकाळात देखील जनसामान्यांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करण्यात शिवसेना पक्ष आघाडीवर आहे. त्यातून अनेक शिवसेनेचे... Read more »

| ठाणे | माजी शिक्षक आमदार, शिक्षकांचे कैवारी, शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे शिक्षक नेते रामनाथ मोते यांचे नुकतेच निधन झाले. जवळपास ते ४७ वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. दरम्यान मोते... Read more »

| ठाणे | अंजुषा अनिल पाटील यांना A Study of Mental Health And Home Environment Of Student या विषयात पी.एच.डी पदवी यु. जी. सी. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. अंजुषा... Read more »

| मुंबई | केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातवा क्रमांक पटकावत होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर... Read more »

| ठाणे | गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे देशात रुग्ण बरे होणाऱ्या शहरांच्या यादीत दिल्लीनंतर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. ठाण्यात कोरोनामुक्त होणाऱ्या... Read more »

| मुंबई | ठाकरे सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. फक्त एसटी बसेसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. आता... Read more »

| मुंबई | लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ६०१ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस... Read more »

| कल्याण | ठाण्यापुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ठाणे व दिव्यादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अनंत अडचणींमध्ये सापडलेल्या या प्रकल्पाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी... Read more »