राज्याला कर्जाच्या खाईत लोटण्याचे हे पाप मोदी सरकार करत आहे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून अद्याप २२ हजार कोटी मिळालेले नाहीत. हे पैसे देणे तर दूरच राहिलं पण उलट कर्ज काढा असं सांगितलं जातंय. राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचं हे पाप मोदी... Read more »

केरळ सर्वाधिक साक्षर, तर आंध्र प्रदेश सर्वात निरक्षर, महाराष्ट्र इतक्या क्रमांकावर..! बघा

| नवी दिल्ली | सुशिक्षित, चांगला समाज घडवण्यासाठी साक्षरता खूप आवश्यक आहे. त्यासाठीच देशात विविध माध्यमातून साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असतात. देशात साक्षरतेमध्ये केरळ आघाडीवर आहे. केरळने साक्षरतेमध्ये पहिला क्रमांक कायम... Read more »

विकास दरातील कमालीची घसरण हा धोक्याचा इशारा, नोकरशाहीला याची भीती वाटावी..!

| नवी दिल्ली | एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवसेथेचा विकासदर उणे २३.९ टक्क्यांपर्यंत घसरणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता नोकरशहांनी आत्मसंतुष्टता सोडून अर्थपूर्ण निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नंतर महाराष्ट्रातील अजुन दोन मोठ्या नेत्यांना आले धमकीचे फोन..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा फोनही भारताबाहेरून आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या... Read more »

भयंकर साहस : एका व्यक्तीने काढला थेट ज्वालामुखीच्या तोंडावर फोटो

| मुंबई | आपण दरीच्या अगदी टोकावर, हिमालयाच्या शिखरावरील, सागराच्या तळातील फोटो पाहिले असतील. पण हे पुढे वाचाल तर थक्क व्हाल..! अगदी धगधगत्या ज्वालामुखीच्या मुखाजवळ एका साहसी व्यक्तीने नुकताच फोटो काढला आहे.... Read more »

कंगनाला केंद्राची सुरक्षा, जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधणाऱ्याना बळ देत असल्याची सोशल मीडियातून चर्चा..!

| मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला व्हाय (Y) श्रेणीची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गृह मंत्रालयाकडून ही सुरक्षा देण्यात आली आहे. कंगना रानौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात... Read more »

विकणे आहे : मोदी सरकारकडून या २६ कंपन्यांचे होणार खाजगीकरण, माहिती अधिकारात आले समोर..!

| नवी दिल्ली | देशातील सध्याची चिंताजनक आर्थिक परिस्थिती आणि त्यातच आर्थिक विकासदरासंदर्भात समोर आलेल्या आकडेवारीमुळे देशासमोरील आर्थिक संकट गडद होताना चित्र दिसत आहे. परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून... Read more »

अहिल्याबाईंच्या नावाचा गैरवापर; एकता कपूरच्या व्हर्जिन भास्कर 2’ ह्या वेब सिरीजवर धनगर समाज संतप्त,

| इंदूर | ‘झी५’ आणि ‘अल्ट बालाजी’ या ‘अ‍ॅप्स’वर प्रसारित होणार्‍या ‘व्हर्जिन भास्कर -२’ या वेब सिरीजमध्ये ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी गर्ल्स हॉस्टेल’चे नाव आणि त्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत. या मलिकेत शारीरिक संबंधांचा... Read more »

कोरोना इफेक्ट : ‘ या ‘ मोठ्या कंपनीचे कर्मचाऱ्यांना आर्जव वजा आदेश, फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुट्टी घ्या अथवा कंपनीपासून दूर व्हा..!

| नवी दिल्ली | कोरोना संकट काळात ‘ओयो इंडिया’ या हॉटेल कंपनीने आपल्या कर्मचा-यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, ओयोने मर्यादित लाभासह सुट्टीवर पाठविलेल्या कर्मचा-यांसमोर स्वत:हून कंपनीपासून वेगळे होण्याचा किंवा सहा महिन्यांसाठी... Read more »

जोकर..! खबरदार हा जोकर हसवत नाही थेट रडवतो, म्हणून तात्काळ डिलीट करा हे ऍप..!

| मुंबई | सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट्सकडून गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या काही धोकादायक अॅप्सबाबत माहिती शोधली आहे. जोकर मालवेअर या व्हायरसमुळं आपल्या मोबाईल डेटाची चोरी होऊ शकते तसंच आर्थिक फटकाही बसू शकतो. या... Read more »