मुंबई नाही महाराष्ट्र उच्च न्यायालय करा – सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

| नवी दिल्ली | मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून ‘महाराष्ट्र उच्च न्यायालय’ करण्यात यावे, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र, महाराष्ट्र सरकारसह मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रारला देखील... Read more »

मनोज तिवारी यांची हकालपट्टी..!

| नवी दिल्ली | राजकीयदृष्ट्या देशाचे नाक समजल्या जाणाऱ्या राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांची हकालपट्टी करून आदेशकुमार गुप्ता या नव्या चेहऱ्याच्या हाती दिल्लीचे प्रदेशाध्यक्षपद सोपविले आहे.(Expulsion of... Read more »

लडाख भारताचा अविभाज्य भाग – निर्वासित तिबेटी पंतप्रधान लोबसंग सांगेय

| नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये ताणतणाव सुरू आहे. दोन देशांच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन देशांकडून वास्तविक नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढविली जात आहे. यावर आता तिबेटचे निर्वासित सरकारचे... Read more »

INDIA नव्हे भारत करा, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी..!

| नवी दिल्ली | भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ शब्द वगळावा आणि ‘भारत’ या नावानेच देशाची ओळख व्हावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. देशवासियांचे डोळे सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या... Read more »

चला समजून घेऊ मूडीज रेटिंग..!

| मुंबई | जगातील विविध अर्थव्यवस्थांना त्यांच्या गुंतवणूक, GDP बाबत वेगवेगळे निकष लावून मुडीज ही अमेरिकन कंपनी रेटिंग देत असते, तिच्या बाबतची माहिती समजून घेवूया.. कोण आहे ‘मूडीज’? पतमानांकन (रेटिंग) देण्याच्या पद्धतीची... Read more »

भारताचे पत मानांकन घसरले..!

| नवी दिल्ली | जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल २२ वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट केली आहे. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक... Read more »

महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती , असेच म्हणावे लागेल – सामना
सामनातून राऊतांनी भाजपला सोलपटले..!

| मुंबई | ‘ पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे... Read more »

पंतप्रधानांची मन की बात ; अनलॉक-१, योग स्पर्धा सह नवीन संकल्पना देशासमोर..!

| नवी दिल्ली | कोरोनाची भीती अद्याप संपलेली नाही, त्यामुळे आपण अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’च्या माध्यमातून केले आहे. आज देशातील चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा... Read more »

मरकज कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर ही वेळ आली नसती – अमित शाह

| दिल्ली | मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती, अशी कबुली अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती काल शनिवारी... Read more »

केंद्राने जाहीर केली लॉकडाऊन ५ ची नियमावली..! हे होणार चालू नि हे राहणार बंद..!

| मुंबई | येत्या ८ जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन कसा वाढत गेला? पहिला लॉकडाऊन – २५ मार्च ते १४ एप्रिलदुसरा लॉकडाऊन – १५ एप्रिल ते... Read more »