कोल्हापूरकर ऑस्कर विजेत्या भानू अथय्या यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली…!

| मुंबई | आपल्या कर्तृत्वाने भारतीय कला क्षेत्राचा झेंडा जगाच्या पटलावर रोवणाऱ्या कलाकार म्हणून वेशभूषाकार भानू अथय्या सदैव स्मरणात राहतील. जमिनीवर पाय असलेली पण तितक्याच उत्तूंग सर्जनशीलतेची महान कलाकार आपल्यातून निघून गेली... Read more »

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव... Read more »

चित्रीकरण परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचे लवकरच विस्तारीकरण – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

| मुंबई | मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसीरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. आता या योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे... Read more »

कुसुमवत्सल्य फौंडेशन प्रस्तुत व सहारा प्रोडक्शन हाउस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० स्पर्धेचे आयोजन

| पुणे / प्रकाश संकपाळ | एकविसाव्या शतकातील स्त्रीचे सशक्त रूप जगासमोर येण्यासाठी आणि आजच्या युगातील स्त्रीला मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करत आहोत. या स्पर्धेचे हे... Read more »

या दिग्दर्शकाकडे एफटीआयआयची सूत्रे..!

| मुंबई | दिग्दर्शक शेखर कपूर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर एफटीआयआय गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमन पदावरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेखर कपूर हे... Read more »

माझी आई काळूबाई या मालिकेच्या शूटिंग दरम्यान कोरोना बाधीत झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन..!

| मुंबई | मराठी चित्रपट आणि नाट्य विश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली... Read more »

धक्कादायक : राष्ट्रपती, PM, उध्दव ठाकरे, सचिन तेंडुलकर, एन.रवी, रतन टाटा, सरन्यायाधीश यांच्यासह १०००० महत्वाच्या लोकांवर चीनची पाळत..!

| मुंबई | चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी १० हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र... Read more »

अहिल्याबाईंच्या नावाचा गैरवापर; एकता कपूरच्या व्हर्जिन भास्कर 2’ ह्या वेब सिरीजवर धनगर समाज संतप्त,

| इंदूर | ‘झी५’ आणि ‘अल्ट बालाजी’ या ‘अ‍ॅप्स’वर प्रसारित होणार्‍या ‘व्हर्जिन भास्कर -२’ या वेब सिरीजमध्ये ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी गर्ल्स हॉस्टेल’चे नाव आणि त्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत. या मलिकेत शारीरिक संबंधांचा... Read more »

कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | ‘कंगना ला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही’, असे मोठे विधान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रानौत ने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानंतर सर्वच स्तरातून... Read more »

सलमान खान बद्दल लग्नासह, चाईल्ड ट्रॅफिकिंग बाबत धक्कादायक खुलासे करणारी झूम मीटिंग व्हायरल..!

| मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सलमानचं नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येतं आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना रणौतने सलमान खानचं नाव घेऊन नेपोटिझमवर बोट ठेवलं होतं. पण आता सोशल मीडियावर... Read more »