
| मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेते र.ग. कर्णिक यांचे निधन झाले. वांद्रे येथील निवासस्थानी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सन १९७० व १९७७ अनुक्रमे... Read more »

| मुंबई | टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी दीड हजार कोटीची मदत केली. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या... Read more »

| मुंबई | मुंबईतल्या शाळांची घंटा लवकरच वाजणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातल्या शाळा-कॉलेजेस सुरू करण्याबाबत महापालिका शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. 15 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरू करण्याचा विचार असल्याचं समजतं आहे. प्रस्ताव... Read more »

| मुंबई | शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं महाविकासघाडी सरकार स्थापन करण्याऱ्या काँग्रेसनं नाना पटोलेंसारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नाना पटोलेंच्या साथीला 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची तगडी टीम... Read more »

| नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा... Read more »

| मुंबई | शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचा निर्णय माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला होता. शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन करण्याची महाविकास आघाडी सरकारने घोषणा केली होती. मात्र, ऑनलाइन बदलीचं धोरण कायम ठेवण्याचा निर्णय... Read more »

| मुंबई | ठाकरे सरकारला अंधारात ठेवून मराठा आरक्षणविरोधी सर्वोच्च न्यायालयात एमपीएमससीमार्फत परस्पर याचिका दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली आहे. प्रदीप कुमार यांना हटवून त्यांच्या जागी स्वाती म्हसे पाटील यांची नियुक्ती... Read more »

| मुंबई | महाराष्ट्र राज्यातील पहिले वाहिले नौदल संग्रहालय कल्याण जवळील खाडीच्या किनाऱ्याजवळ असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला उभारण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर विकास योजनेत याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या संग्रहालयाच्या... Read more »

| मुंबई | ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदानाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कामाला लागले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा पर्याय असावा म्हणून पुढाकार घेतला... Read more »

| कल्याण | कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने डोंबिवलीतील मनसेला खिंडार पाडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावर... Read more »