..तेच रॅलीचे दीडशे कोटी मजूरांना घरी पाठविण्यासाठी वापरता आले असते – हेमंत सोरेन

| नवी दिल्ली | भाजप सध्या पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे. या व्हर्च्युअल रॅलीच्या आयोजनासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च आला असेल, हेच पैसे देशभरातील... Read more »

कोरोनाशी लढताना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील – अमित शाह

| नवी दिल्ली | लॉकडाऊनसारखा उपाय योजल्यानंतरही देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह... Read more »

राहूल गांधींचा शायराना अंदाज; अमित शाहांना लगावला टोला..!

| नवी दिल्ली | सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. यावरुन आता देशात राजकारण देखील पेटलं आहे. भारताचे गृहमंत्री... Read more »

महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती , असेच म्हणावे लागेल – सामना
सामनातून राऊतांनी भाजपला सोलपटले..!

| मुंबई | ‘ पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे... Read more »

मरकज कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर ही वेळ आली नसती – अमित शाह

| दिल्ली | मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती, अशी कबुली अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती काल शनिवारी... Read more »

औरंगाबाद घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त..!

| औरंगाबाद | मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू... Read more »

उत्तर प्रदेशात साधूंची हत्या..! उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता…!
मुख्यमंत्री योगींशी फोन वरून चर्चा.. तर काँग्रेसचा खोचक प्रतिटोला..!

| नवी दिल्ली | पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु... Read more »

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर , गृहमंत्री अनिल देशमुखांची प्रश्नांची सरबत्ती..!
अमित शाह उत्तर देणार..?

मुंबई : देशभरात करोनाचा फैलाव वाढतो आहे. अशातच दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या  झपाट्याने वाढली आहे. आता याच सगळ्या प्रकरणावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल... Read more »

हे होऊन गेले भाजपचे अध्यक्ष..!

मुंबई :आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन.. जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पार्टीत झाले. ते 1980 साली .. तेंव्हापासून त्यांना वेगवेगळे अध्यक्ष लाभत गेले.  अटलबिहारी वाजपेयी यांच्या पासून तर जे पी नड्डा यांच्यापर्यंत…!... Read more »