शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होण्याची शक्यता..

| नवी दिल्ली | महाराष्ट्रातून नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेचे २५०० शेतकरी दोन दिवसांत दिल्लीत दाखल होणार आहेत. वादग्रस्त शेती कायद्यांवर चर्चा करण्यासाठी पाठवलेले नवे निमंत्रण शेतकरी संघटनांनी अजून स्वीकारलेले नसले तरी पुन्हा... Read more »

शेतकरी आंदोलकांवर लाठीचार्ज, ‘ मोदी है तो मुमकिन है..!’

| नवी दिल्ली | पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव ३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळला. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवारी विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. कृषी... Read more »

कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ वरवंड ते केडगाव ट्रॅक्टर रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सामील व्हा- किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे यांचे आवाहन.

| पुणे / महादेव बंडगर | भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षामध्ये देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी येणाऱ्या भविष्याचा वेध घेऊन अत्यंत महत्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे... Read more »

उध्दव ठाकरे सरकारकडून कृषी विधेयक अध्यादेश रद्द..!

| मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. सकाळापासून घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पणन संचालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी... Read more »

एनडीए आता एनडीए उरली कुठे..? शिरोमणी अकाली दलाची भाजप वर टीका, एनडीए मधून देखील पडले बाहेर..!

| अमृतसर | कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी अकाली दलने शनिवारी रात्री उशिरा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा एकप्रकारचा झटका आहे. कारण मागच्या २२ वर्षांपासून हा पक्ष... Read more »

मोदी सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, देशभरात निदर्शने..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शुक्रवारी देशव्यापी ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले होते. यासाठी ३१ शेतकरी संघटनांनी पुढाकार घेतला असून याला जवळपास १७ राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला.... Read more »

या कारणामुळे मी राज्यसभेत उपस्थित नव्हतो – शरद पवार

| मुंबई | मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी पत्रकार परिषदेस संबोधित करून कृषि विधेयकांच्या मुद्द्यावर त्यांचे विचार मांडले. महाराष्ट्रातल्या विधिमंडळाने मराठा आरक्षणासंदर्भात एकमताने जो निर्णय... Read more »