भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकले आहे – खासदार विनायक राऊत

| सिंधुदुर्ग / लोकशक्ती ऑनलाईन | तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला... Read more »

देशातील अर्धी जनता उपाशी असताना, नव्या संसद भवनाची गरज काय..?

| नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत नवे संसद उभे राहणार आहे. त्यासाठी तब्बल एक हजार कोटींची खर्च येणार आहे. यावरुन आता प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन... Read more »

खोटे बोलयच्या बाबतीत नरेंद्र मोदींचा कोणीच हात धरू शकत नाही – राहूल गांधी

| नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. खोटं बोलण्याच्या बाबतीत मी पंतप्रधान मोदींशी कधीही बरोबरी करु शकणार नाही,... Read more »

ज्या पक्षाला आपला अध्यक्ष ठरवता येत नाही तो, निर्णय काय घेणार – देवेंद्र फडणवीस

| मुंबई | महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचं काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला विरोधी पक्षनेते... Read more »

उद्दात कार्य केल्याबद्दल भाजपा नेत्यांना साष्टांग दंडवत – आमदार रोहित पवार

| मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. याआधी मुंबई पोलीस हा तपास करत असताना भाजपकडून मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार टीका सुरु... Read more »

मोदींच्या भ्याडपणामुळे चीनने आपली जमीन बळकावली – राहूल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

| नवी दिल्ली | पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘ट्विट’हल्ला केला आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या लष्कराविषयी विश्वास व्यक्त करत... Read more »

राजस्थानात ऑपरेशन कमळ फसले; हा राजकीय विकृतीचा पराभव ; सामनातून खरपूस टीका..!

| मुंबई | गेल्या महिनाभरापासून राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. सचिन पायलट यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाले. यानंतर राजस्थानातील राजकीय नाट्याचा ३३ दिवसांनंतर शेवट झाला. मंगळवारी पायलट आणि समर्थक... Read more »

सामनातून ओविसी वर घणाघाती टीका..!

| मुंबई | अयोध्ये राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा हा विजय आहे. त्यामुळे एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी यावरुन राजकारण करणे थांबवावे. तसेच याबाबतचे... Read more »

… म्हणून त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही – राज ठाकरेंकडून सरकारच्या कारभाराबाबत भूमिका स्पष्ट

| मुंबई | राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीवर बसूनच कामे करत होते. यानंतर त्यांनी घराबाहेर पडून राज्यभरात फिरून कोरोना परिस्थितीचा आढावा... Read more »