भुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू

| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |  रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटर, भुसावळ व विग्यान प्रसार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथे विद्यार्थ्यांमध्ये... Read more »

राज्यात लस आल्यानंतरच शाळा सुरू होणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती..!

| नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशातच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी... Read more »

संसदेच्या अधिवेशनात यंदा प्रश्नोत्तराचा तासच नाही..!

| नवी दिल्ली | सध्या सुरू असलेल्या कोव्हिड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास होणार नसल्याचे राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे कळवले आहे. तसेच, खासगी सदस्यांचे प्रश्नही घेतले जाणार नसल्याचे सांगितले आहे.... Read more »

तबलिगी जमात पूर्णतः निर्दोष, चुकीच्या प्रकारे त्यांच्यावर आरोप केले..!

| मुंबई | दिल्लीतल्या निझामुद्दीन मरकजमध्ये मार्च महिन्यात एका कार्यक्रमात सहभाग नोंदवलेल्या २९ विदेशी नागरिकांविरोधातील FIR मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. या नागरिकांनी व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचा आणि इस्लामचा प्रसार केल्याचा... Read more »

नवीनच : खाजगी रेल्वे चालक ठरवणार कोणता थांबा घ्यायचा ते..!

| नवी दिल्ली | खाजगी रेल्वे चालकांना हव्या त्या स्टेशनवर रेल्वे थांबवण्याचे स्वांतंत्र्य देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने प्रसिद्ध केली आहे. देशात १५० खाजगी रेल्वे गाड्या देशभरातील १०९ मार्गांवर चालवण्यात येणार आहे.... Read more »

सर्वाधिक दिल्लीचा रिकव्हरी रेट ८८%

| मुंबई | कोरोनाच्या संकटातून अजूनही देशाची सुटका झालेली नाही. असं असलं तरीही दिलासादायक बाब ही की देशातल्या १६ राज्यांमधलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षाही चांगला आहे अशी... Read more »

फडणवीस भाजप नेत्यांसह दिल्लीत..! अमित शाह यांच्यासह महत्वाच्या नेत्यांना भेटणार

| नवी दिल्ली | काँग्रेस प्रणित राज्य राजस्थानात राजकीय वादळ सुरू असताना महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. या ठिकाणी फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. फडणवीस यांच्यासोबत... Read more »

अन्वयार्थ – महाराष्ट्र : वारसा कर्तृत्वाचा..!

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश यशवंतरावांनी महाराष्ट्रात आणला व महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून ते आजच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्राने देशाला वाट दाखवली, दिशा दिली. छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान वारसा,... Read more »

लॉकडॉऊनच्या काळात दिल्लीत अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी धावून आले हे खासदार..!
डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था तसेच राज्यात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू..!

| मुंबई | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला असून त्याला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी... Read more »

संपादकीय – “साठी” तला कणखर ‘तरुण महाराष्ट्र’

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ तथा १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने आणि असंख्य मराठी जनतेच्या परिश्रम, कष्ट आणि त्यागाने मराठीजनांचा महाराष्ट्र आज साठ वर्षांनी देखील दिवसेंदिवस तरुण होताना दिसत असल्याचे चित्र आजच्या... Read more »