महाराष्ट्र अंधारात जाणार? कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..!

| मुंबई | देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत. वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना... Read more »

महाराष्ट्रातील पहिले वहिले नौदल संग्रहालय कल्याणमध्ये होणार, दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात होणार उभारणी…!

| मुंबई | महाराष्ट्र राज्यातील पहिले वाहिले नौदल संग्रहालय कल्याण जवळील खाडीच्या किनाऱ्याजवळ असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला उभारण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर विकास योजनेत याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या संग्रहालयाच्या... Read more »

महाराष्ट्राला ऑक्टोबरने दिला दिलासा, कोरोनाचा आलेख उतरता..!

| मुंबई | कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी ऑक्टोबर महिना हा दिलासा देणारा ठरला. या महिन्यात कोरोना वाढणारा आलेख उतरता दिसला. राज्यात शनिवारी 5548 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासोबतच एकूण रुग्णसंख्या 16 लाख 78... Read more »

राज्यातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य….!

| पुणे / विनायक शिंदे I राज्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा , महाविद्यालये बंद आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळा , महाविद्यालयांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे... Read more »

केरळ सर्वाधिक साक्षर, तर आंध्र प्रदेश सर्वात निरक्षर, महाराष्ट्र इतक्या क्रमांकावर..! बघा

| नवी दिल्ली | सुशिक्षित, चांगला समाज घडवण्यासाठी साक्षरता खूप आवश्यक आहे. त्यासाठीच देशात विविध माध्यमातून साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असतात. देशात साक्षरतेमध्ये केरळ आघाडीवर आहे. केरळने साक्षरतेमध्ये पहिला क्रमांक कायम... Read more »

‘ चल निकल ले कंगना ‘ म्हणत व्यक्त झालेल्या रोषाने अखेर कंगना आली शुद्धीवर..!

| मुंबई | भान हरपून एकावर एक वादग्रस्त ट्विट करणाऱ्या कंगना राणौतचा सूर अखेर बदलेला दिसून येत आहे. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असे सांगत तिने ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ म्हटले आहे.... Read more »

‘ आमचं ठरलंय ‘ : राज्यात नव्या पक्षाचा उदय, निवडणूक आयोगाकडून मान्यता

| कोल्हापूर | ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये ‘आमचं ठरलंय’ इतर मातब्बर पक्षांना भिडण्याची शक्यता आहे. ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ या पक्षाला महाराष्ट्रातील... Read more »

यूपीएससी मध्ये महाराष्ट्राचे अर्धशतक..! नेहा भोसले महाराष्ट्रात प्रथम

| मुंबई | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१९ मध्ये घेतलेला परीक्षेचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर झाला. यामध्ये एकूण ८२९ कँडिडेट्सची निवड करण्यात आली आहे. यात देशभरात प्रदीप सिंह हा देशातून अव्वल आला... Read more »

व्यक्तिवेध : रोखठोक दमदार विकासाचा हुंकार एकमेव दादा अजितदादा पवार..!

दिलेला शब्द न पाळणे आणि आश्वासन देऊन लोक झुलवत ठेवणे राजकारणातील या अलिखित नियमाला अपवाद असणारे निर्भीड,दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. 22 जुलै 1959 रोजी वडील अनंतराव व आई आशादेवी... Read more »

Result : उद्या १२ वी चा निकाल.. या ठिकाणी पाहता येईल निकाल..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून HSC म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या १६ जुलै... Read more »