क्या बात..! आता आपले सामान घरून थेट पोहचणार रेल्वेच्या आरक्षित डब्ब्यात, अशी आहे रेल्वेची नवी सेवा..

| नवी दिल्ली | तुम्ही नेहमी ट्रेनने प्रवास करणाऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सामान्यपणे ट्रेनने प्रवास करताना सामान घरापासून ट्रेनपर्यंत नेण्यात बरेच कष्ट घ्यावे लागतात. मात्र आता सामान... Read more »

घ्या जाणून कोठे तयार होतो आपल्या भारताचा राष्ट्रध्वज?

| मुंबई | देशात ७२व्या प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष बघायला मिळत आहे. देशातील कानाकोपऱ्यासहीत राजधानी दिल्लीतील राजपथावर देशाची शान असलेला राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवला जाईल. तिरंग्याबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम आहे. पण तुम्हाला... Read more »

लोक आरोग्य : दररोज मनुके खा..! हे मिळतील फायदे..

कोणत्याही ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचेच ठरते. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा शरीरातील ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यातही खास करुन मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. आयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आम्हाला रोज... Read more »

लोक आरोग्य : डोळ्यांखाली काळी वर्तुळे आहेत का..? मग हे वाचाच

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ. ती दिसू नये म्हणून किती खटाटोप केला जातो. पण एवढाच खटाटोप ही काळी वर्तुळ झाकण्यापेक्षा ती तयार होणार नाहीत यासाठी केला तर..डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळं तुम्हाला तरूण वयात वयस्कर... Read more »

गणेशोत्सव : गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात..?

घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. सर्वांचा लाडका बाप्पा २२ ऑगस्टला घराघरात विराजमान होणार आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला दुर्वा... Read more »

लोक आरोग्य : म्हणून तुळस आहे औषधी वनस्पती…!

तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. भारतात हिन्दी धर्मीयांच्या प्रत्येक घरासमोर तूम्हास तूळस नक्कीच दिसेल. तुळस वृंदावनास माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तूळस भारतीयांच्या... Read more »

संपादकीय : महाराष्ट्राचा हिमालय एकमेवद्वितीय आचार्य अत्रे

आज आचार्य अत्रे यांच्या जन्माला १२२ वर्ष पूर्ण झाली आणि १३ जून १९६९ ला आचार्य अत्रे यांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्रासाठी धारातीर्थी पडलेल्या या महान सरसेनापतीचे पाíथव शिवशक्ती या ‘मराठा’च्या कार्यालयात दर्शनाकरिता ठेवण्यात... Read more »

वाचा : काय आहे ऑगस्ट क्रांती दिन..!

देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारताला स्वातंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते.... Read more »

विशेष लेख : आदिवासी : पृथ्वीवरील – मूळ निवासी

आदिवासी दिन ९ ऑगस्टदरवर्षी ९ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो… याविषयी…! पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती... Read more »

विशेष लेख : रक्षाबंधन – परंपरा, आख्यायिका..!

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्यासाठी एखादा तरी सण आहे. यातील एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या भावाने आपले सदैव रक्षण करावे म्हणून बहिण याच दिवशी आपल्या भावाला राखी बांधते. येन... Read more »