राहूल गांधींचा शायराना अंदाज; अमित शाहांना लगावला टोला..!

| नवी दिल्ली | सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. यावरुन आता देशात राजकारण देखील पेटलं आहे. भारताचे गृहमंत्री... Read more »

स्पेन, जर्मनी, इटली यांचे आलेख दाखवत राहूल गांधी यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका..

| मुंबई / नवी दिल्ली | चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राष्ट्रांनी लॉकडाउन लागू केला. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउननंतर तब्बल तीन... Read more »

राहुल गांधी त्या भागातील आहेत, त्यांनी कारवाई का केली नाही? मेनका गांधी केरळ प्रकणावरून संतापल्या..!

| नवी दिल्ली | केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला अतिशय क्रूरपणे मारल्याची घटना समोर आली. हत्तीणीच्या अशाप्रकारे केलेल्या हत्येनंतर सर्वच स्तरातून प्रचंड मोठा संताप व्यक्त होत आहे. एका मुक्या प्राण्याची निष्ठुरपणे हत्या केल्यानंतर बॉलिवूडपासून... Read more »

राहूल गांधींचा आश्वासक वावर..!
स्थलांतरित मजुरांसोबतच्या गप्पा आपुलकी वाढविणाऱ्या..!

| नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरत गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांशी संवाद साधला. देशातील इतर शहरी भागांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या गावी परतत... Read more »

व्यक्ती वेध – आमदार राजेश राठोड..!

कॉंग्रेसमधून विधानपरिषदेसाठी अनेक दिग्गज इच्छुक होते. नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा कॉंग्रेस मध्ये होती. मात्र कॉंग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत राजेश राठोड यांनी रिंगणात उतरवले आहे.... Read more »

पी एम फंडातील खर्चाबाबत पारदर्शकता हवी – राहुल गांधी

| नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधींनी शुक्रवारी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. मोदी सरकारने जनतेपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची गरज आहे. मात्र सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा... Read more »

अर्थव्यवस्था पुनर्जिवित करण्यासाठी खर्च करणे हा सर्वात सोपा उपाय..
नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांचा राहुल गांधी यांच्या समवेतच्या संवादात उच्चार..!

| मुंबई | करोनामुळे रखडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत आर्थिक मदत पोहोचवणं गरजेचं असल्याचं मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी माडंलं आहे. गरीबांना तसंच... Read more »

राहूल गांधींवर सामन्यातून स्तुतीसुमने..!
नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी यांत समोरा समोर चर्चा व्हावी..

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १८ एप्रिल , शनिवार मुंबई:  ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा, त्यानं काय करावं, हे त्यांनी दाखवून दिलंय. सरकारनं... Read more »

राहूल गांधी यांची समजदार भूमिका.. ” ही वेळ मोदींवर टीका करण्याची नाही..!”

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन नवी दिल्ली : “नरेंद्र मोदींबरोबर अनेक मुद्दांवर माझे मतभेद आहेत. पण आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही. देशाला एकत्र करुन करोना व्हायरसविरोधात लढण्याची वेळ आहे. आपण एकत्र राहिलो तर... Read more »