
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे , युवा सेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरे आणि राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे... Read more »

| ठाणे | ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील साधारण ४५० च्या आसपास अंध बांधवांची घरं आहेत. डोळ्यांसमोर अंधार असतानादेखील स्वावलंबनाचे आदर्श ठेवत प्रामाणिकपणे जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये खेळणी, पेनं, टिकल्या विकून... Read more »

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जमीन व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप केल्याने भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. किरीट सोमय्या हे फालतू मुद्दा घेऊन पुढे येत आहेत, त्यांना मराठी... Read more »

| कल्याण | कल्याण येथे पत्रीपुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकस महामंडळमार्फत हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या ७६.०० मीटर लांबीचा गर्डर फॅब्रीकेशनचे काम पूर्ण झाले असून या पुलाच्या लॉचींग प्रक्रियेकरिता रेल्वे... Read more »

| मुंबई | बिहार निवडणूक निकालावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनंदन करत केलेल्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी निकाल काहीही... Read more »

| मुंबई |अमेरिकेतच नुकतीच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीची चर्चा भारतातही सुरू आहे. बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव करून विजय मिळवला. या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदींनी चिमटा काढण्यात आला... Read more »

| ठाणे | मीरा भाईंदर शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याबरोबरच विकास कामांसाठी पुरेसा निधी कुठलाही भेदभाव न करता उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री... Read more »

| मुंबई | ‘रिपब्लिक वृत्तवाहिनी’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आणखी काही दिवस कारागृहातच राहावे लागणार आहे. वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडीत मिळाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाची आजची सुनावणी... Read more »

| पुणे | शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे मतदारसंघात भेटत नसल्याचा आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विरोधकांकडून सतत केला जातो. यावर माझी आणि आढळराव पाटलांची सतत भेट होत नाही त्यांना... Read more »

| मुंबई | पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी आज केले. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज डॉ श्रीकांत... Read more »