अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही, सामना अग्रलेखातून घणाघाती टीका..!

| मुंबई | तांडव या वेब सीरिजविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याचं सत्रच सुरू झाल्याचं दिसत आहे. सीरिजमधील एका दृश्यावर आक्षेप घेत भाजपानं आक्षेप घेतला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपाच्या नेते... Read more »

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण ! हेच तुमचे भविष्य !

| मुंबई | शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की,... Read more »

कांजूरमार्ग च्या जमिनाला बाप नाही, दिल्लीच्या मिठाची महाराष्ट्राला गरज नाही – सामना..!

| मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन महाविकास आघाडी आणि विरोधकांमधील संघर्ष वाढत चालला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कांजूरमार्गला मेट्रो कारशेड हलवण्यावरुन आक्षेप घेत अनेक दावे केले ज्यामुळे गोंधळ उडाला. दरम्यान... Read more »

अटळ सत्तांतर, ‘ ट्रम्प सरकारच्या पराभवावरून सेनेचा मोदींना खोचक टोला..!

| मुंबई |अमेरिकेतच नुकतीच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीची चर्चा भारतातही सुरू आहे. बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव करून विजय मिळवला. या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदींनी  चिमटा काढण्यात आला... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले – सामनातून राज्यपालांवर पुन्हा घणाघात..

| मुंबई | राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने आले. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत... Read more »

गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय? ‘महाराष्ट्राची माफी मागा’ या मथळ्याखाली सामनातून घणाघाती टीका..!

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येनंच झाल्याचा अहवाल एम्सनं दिल्यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून ज्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच... Read more »

ग्रहण लावणाऱ्या उपऱ्यांना आपल्यातल्या घरभेद्यांकडून बळ, महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायलाच हवा – संजय राऊत यांचा घणाघात

| मुंबई | महाराष्ट्राची राजधानी मुंबईला ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत. ग्रहण लावणाऱ्या उपऱ्यांना आपल्यातल्या घरभेद्यांकडून बळ दिलं जात आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सामनाच्या... Read more »

राष्ट्रीय एकात्मतेचे लचांड फक्त महाराष्ट्रालाच सांभाळावे लागते ; सामनातून सेनेचा हल्ला बोल..!

| मुंबई | मध्यप्रदेशात भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच केली आहे. यासोबतच स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या आरक्षित ठेवल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याच कारणावरुन... Read more »

राजस्थानात ऑपरेशन कमळ फसले; हा राजकीय विकृतीचा पराभव ; सामनातून खरपूस टीका..!

| मुंबई | गेल्या महिनाभरापासून राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. सचिन पायलट यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाले. यानंतर राजस्थानातील राजकीय नाट्याचा ३३ दिवसांनंतर शेवट झाला. मंगळवारी पायलट आणि समर्थक... Read more »

सामनातून ओविसी वर घणाघाती टीका..!

| मुंबई | अयोध्ये राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा हा विजय आहे. त्यामुळे एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी यावरुन राजकारण करणे थांबवावे. तसेच याबाबतचे... Read more »