आता गावा गावात साजरा होणार शिवस्वराज्य दिन, ग्रामविकास विभागाचा स्तुत्य निर्णय..

| मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून... Read more »

शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या शासन निर्णयामुळे दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण..!

| पुणे | ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली संदर्भात शास निर्गमित केला ,सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांसाठी बदल्यांचे सुधारित धोरण दि. 7/4/2021 रोजी जाहीर केले. त्यामुळे दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्या मध्ये आनंदाचे... Read more »

अंबरनाथ तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी, खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश..!

ठळक मुद्दे : ✓ उसाटणे, बुदुर्ल, नाऱ्हेण, पाली, चिरड, शेलारपाडा ते इजिमा १७६ रस्त्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अखेर मंजुरी ✓ खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; ६.८५० लांबीच्या रस्त्यास ४६५.५९ लक्ष निधी... Read more »

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार, ग्रामविकासमंत्री यांची माहिती

| मुंबई | शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचा निर्णय माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला होता. शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन करण्याची महाविकास आघाडी सरकारने घोषणा केली होती. मात्र, ऑनलाइन बदलीचं धोरण कायम ठेवण्याचा निर्णय... Read more »

सरकारी कर्मचारी यांना वयाची ५०/५५ किंवा नोकरीची ३० वर्ष , याबाबत निर्णयासाठी समिती स्थापन..

| मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय सेवेची 30 वर्षे किंवा वयाची 50/55 ठरविण्यासाठी ग्राम विकास विभागाने (खुद्द) समित्या नेमल्या आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्राम विकास विभाग (खुद्द) आस्थापनेवरील... Read more »

सरकारकडून लवकरच ८००० पदांची मेगा भरती होणार..

! मुंबई ! नववर्षानिमित्त राज्य सरकारनं भरतीबाबत गुड न्यूज दिली आहे. नवीन वर्षात आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. दरम्यान आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यत... Read more »

ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि मिळवा २५ लाखांचे बक्षीस, आमदार लंके यांची घोषणा..!

| पारनेर | राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी पार पडणार असून, सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे. आमदार नीलेश लंके यांच्या पारनेर – नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींचाही... Read more »

नवी मोहीम : ग्रामविकास विभाग राबावतोय महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान…

| मुंबई | महाराष्ट्रातील गावागावात महिला व मुलींच्या न्याय हक्कांसाठी जनजागृती अभियान, तक्रार निवारण अभियान, सौहार्द अभियानासारखे कार्यक्रम राबविण्यात यावेत. महिलांच्या सन्मानाची भावना आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामविकास... Read more »