भावी अधिकाऱ्यांनी कापला हताश अधिकारी नावाचा केक, वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत..!

| मुंबई | स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल होत असतात, परिस्थितीवर मात करुन अधिकारी होयचं स्वप्न घेऊन शहरात विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी... Read more »

गाव तिथं उद्योग, घर तिथं रोजगार..!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. सुमारे ६० टक्के जनता खेड्यात राहते. यात प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन कृषी हेच आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी उत्पन्नाचं प्रमाण १९५० मध्ये ५६... Read more »

आपल्या माणसांची दिवाळी : शंभर कुटूंबाना एक महिना पुरेल एवढे धान्य व किराणा साहित्य देऊन पालघरच्या आदिवासी बांधवांच्या मदतीला सरसावली समाजभान टीम..!

| पालघर – मोखाडा | पालघर जिल्ह्यातील माखोडा येथील राहणाऱ्या आदिवासी बांधवावर काही दिवसांपासून उपासमारीची व आत्महत्येची वेळ आली होती. ही बाब नाशिक येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे... Read more »

राजदचा जाहीरनामा प्रसिद्ध, बेरोजगारी, शेती, शिक्षण यातील सर्वोत्तम बाबींसह जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन..

| पटना | राजदने शनिवारी आपला जाहीरनामा जाहीर केला. यामध्ये रोजगार, शेती, उद्योग, उच्च शिक्षण, महिला सबलीकरण पासून स्मार्ट गावांपर्यंत भर देण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना, बचतगट, पंचायती राज, आरोग्य सेवा,... Read more »

मोदींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस टॉप ट्रेंड वर..

| नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळेच ट्रेंड दिसत आहे. रात्री पासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister... Read more »

कोरोना इफेक्ट : ‘ या ‘ मोठ्या कंपनीचे कर्मचाऱ्यांना आर्जव वजा आदेश, फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुट्टी घ्या अथवा कंपनीपासून दूर व्हा..!

| नवी दिल्ली | कोरोना संकट काळात ‘ओयो इंडिया’ या हॉटेल कंपनीने आपल्या कर्मचा-यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, ओयोने मर्यादित लाभासह सुट्टीवर पाठविलेल्या कर्मचा-यांसमोर स्वत:हून कंपनीपासून वेगळे होण्याचा किंवा सहा महिन्यांसाठी... Read more »

राज्यातील जिम तात्काळ सुरू करा; लोकजागर पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

| मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली असून अनलॉक प्रक्रियेमुळें राज्यात सध्या हळू हळू सर्व गोष्टी पूर्वपदावर आलेल्या आहेत. लोकल ट्रेन, बस, एस. टी,... Read more »

संपादकीय : संधीचे मनसे सोने करा..!

कोरोना येवून आता ६० दिवसांपेक्षा जास्त काळ होवून गेलेला असून बऱ्याच घडामोडी या ६० दिवसांमध्ये या महाराष्ट्रात घडून गेलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची आणि मोठी घडामोड ; ज्याला की उलथापालथ ही म्हणता... Read more »

विशेष लेख – कोरोना संकट व स्थलांतरीत मजूर..

आज संपूर्ण जगाला कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. अशा परिस्थितीत जगातल्या बऱ्याच देशांनी लाॅकडाऊन चा पर्याय स्वीकारला आहे. आपल्या देशात कोरोनाचा धोका लक्षात घेता २२ मार्च पासून लाॅकडाऊन सुरु करण्यात आला. या... Read more »

पृथ्वीराज बाबांचे मुख्यमंत्र्यांना अभ्यासपूर्ण पत्र..!

| सातारा | माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या काळात कोणत्या उपाययोजना करायला हव्या आहेत त्यासंदर्भात सविस्तर पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहले आहे. त्यामध्ये हातावर पोट असणारे व शेतकरी यांच्या... Read more »