ट्रोलधाडे समोर भाजपने हात टेकले..!
पोलिस आयुक्तांना घातले साकडे..!

| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते प्रचंड ट्रोल होताना दिसत आहेत. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार हे सारे भाजपचे नेते या पूर्वी ट्रोल झाले असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... Read more »

त्यावेळी तोंडाला कुलूप लावले, आता आरोळ्या का ठोकता..?
माजी आमदार राहुल जगताप यांची आमदार पाचपुतेंवर घणाघाती टीका..!

| अहमदनगर |  कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन... Read more »

भाजपची नियत वाईट , त्यांना राष्ट्रपती राजवट हवी..!
जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत सस्पेन्स निर्माण झाला असताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार,... Read more »

उत्तर प्रदेशात साधूंची हत्या..! उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता…!
मुख्यमंत्री योगींशी फोन वरून चर्चा.. तर काँग्रेसचा खोचक प्रतिटोला..!

| नवी दिल्ली | पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु... Read more »

फेसबूक लाईव्ह : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

|मुंबई | कोरोना विषाणू सोबत चालू असलेला लढा आणि या लढ्यातील सेनापती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रवासियांशी संवाद साधला. राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असला तरी आपण यासाठी तयारी केली... Read more »

….दगाफटका झाला तर महाराष्ट्रात उद्रेक होईल..
'निर्लज्ज कोण?' म्हणत सामन्यातून संजय राऊतांची तुफान फटकेबाजी..!

| मुंबई | एकीकडे कोरोनामुळे राज्यात हाहाकार माजला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यतेबाबत अद्याप राज्यपालांकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याच्या चर्चा सुरू... Read more »

‘ साधूंचे मारेकरी , भाजपचे पदाधिकारी ‘ काँग्रेसची सोशल मीडियावर मोहीम..!

| मुंबई | लॉकडाऊन कालावधीत पालघरच्या गंडचिंचले गावात एका अफवेवरुन तीन जणांची सामूहिक हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आतापर्यंत १०१ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी... Read more »

नैराश्याने भाजप नेत्यांना राजकारणाशिवाय काही सुचत नाही – जयंत पाटील

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार , २० एप्रिल मुंबई: देशभरात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे, परंतु तसे सहकार्य मिळत असल्याचा अनुभव नाही. पंतप्रधान... Read more »

रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येते..! संजय राऊत यांचा घणाघात..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.... Read more »

राहूल गांधींवर सामन्यातून स्तुतीसुमने..!
नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी यांत समोरा समोर चर्चा व्हावी..

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १८ एप्रिल , शनिवार मुंबई:  ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा, त्यानं काय करावं, हे त्यांनी दाखवून दिलंय. सरकारनं... Read more »