‘ महात्मा सोनू सूद ‘ राऊतांकडून सोनू सूद प्रकरणाचा पंचनामा.!

| मुंबई | कोरोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था... Read more »

…तर जनता साखरझोपेत असताना राष्ट्रपती राजवट उठवून बेकायदा शपथविधी पार पडलाच नसता- सामना

| मुंबई | संजय राऊत यांच्या राजभवनावरील भेटीनंतर शिवसेना आणि राज्यपाल यांच्यातील वाद शांत होईल, ही अपेक्षा आता पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहे. कारण शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह... Read more »

अन्वयार्थ : राजभवन राजकारणाचे नवे केंद्र

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियांरीची काल भेट घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील भेटले. मात्र त्या आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही राज्यपालांशी चर्चा केली होती.... Read more »

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येणार..?

| मुंबई | एकीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार... Read more »

राज्यपाल आणि शरद पवारांची चाय पे चर्चा..!

| मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शरद पवार अचानक राज्यपालांच्या भेटीला पोहोचल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क, चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत... Read more »

अंतिम वर्षातील परीक्षा रद्द करू नका, राज्यपालांचा मंत्री सामंत यांच्यावर निशाणा..!
ABVP ची दुटप्पी भूमिका..?

| मुंबई | राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडविण्याची सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच, अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याच्या उच्च... Read more »

डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल – सामना

| मुंबई | प्रदेश भाजपानं ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ हाती घेतलं आहे. या आंदोलनावरून शिवसेनेनं आता विरोधकांवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी... Read more »

भाजपला राज्यातील संकटात असलेल्या जनतेबद्दल स्वारस्य नाही..!
जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप..!

| मुंबई | भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. भाजपचे नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या... Read more »

विरोधकांचे स्वप्न भंगले..! उध्दव ठाकरे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या... Read more »

राज्यपालांची ‘ मॉडेल प्रकरणावरून ‘ बदनामी केल्याने वेब पोर्टलवर गुन्हा दाखल..!

| मुंबई | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बदनामी केल्याप्रकरणी एका वेबपोर्टल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात राज्यपाल कार्यालयाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र... Read more »