ही माहिती वाचून तुम्ही नक्कीच प्राथमिक शिक्षकांना सलाम कराल..!

| मुंबई : प्राजक्त झावरे पाटील |  सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून निर्माण झालेल्या संकटामूळे संबंध जगभरात हाहाकार उडाला आहे. आपल्या भारत देशात देखील दररोज नव्याने यात भर पडत आहे. महाराष्ट्रात देखील प्रामुख्याने... Read more »

अन्वयार्थ – भुकेचे लॉकडाऊन..!

” कुणी आहे का घरात ? दार उघडा , माहिती द्या .” दुसऱ्यांदा दारावरची बेल दाबत आरोग्यरक्षक मॅडम नी हाक दिली . थोडयाशा नाराजीने आणि खूपशा भीतीने त्यांचा तो सूर लागला असावा... Read more »

अभिमानास्पद : अहमदनगर मध्ये शिक्षकांचा असाही उपक्रम..!
प्राथमिक शिक्षक परिषदेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ लाख ३४ हजार रुपयांची भरघोस मदत...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला कोरोनाच्या लढाईत ही छोटीशी आर्थिक मदत प्राथमिक शिक्षकांच्या सहभागाने करता आली व भविष्यात देखील गरज भासल्यास पुन्हा मदत केली जाईल असे परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी सांगितले. या विषाणूजन्य... Read more »

आईश्री संस्थेमार्फत जिल्हा परिषदेचे शिक्षक करतायेत समाजसेवा..!
अतिदुर्गम भागात पोहचवतायेत जीवनावश्यक वस्तू..

| पालघर | पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार मध्ये कोरोना महामारी मुळे अनेक लोकांची वाताहत होत आहे. त्यातच हातावर काम करुन पोट भरणारे गरजवंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची टंचाई निर्माण झाल्याने त्यांच्या साठी जिल्हा... Read more »

आता BMC च्या शाळाही होणार क्वॉरन्टाईन सेंटर..!
मनपा प्रशासनाने सुरू केली तयारी..!

| मुंबई | मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा लक्षात घेता आता, महापालिकेच्या शाळा या विलगीकरण कक्ष म्हणजेच क्वॉरन्टाईन रुम म्हणून वापरण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाशी लढताना महापालिकेच्या शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापरता याव्यात... Read more »

शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी द्या
राज्य खुला कर्मचारी महासंघाचे मुख्यमंत्र्याना पत्र..!

| औरंगाबाद | राज्याच्या विविध जिल्हा परिषदांमध्ये स्वजिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर दूर हजारो शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. अशा शिक्षकांना लॉकडाऊन काळात स्वजिल्ह्यात परतण्याची परवानगी देण्याची महत्वाची मागणी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने... Read more »

लॉकडाऊनच्या काळात पालघर मधील शाळेने राबविला हा अनोखा उपक्रम..!

पालघर : कोरोना व्हायरसने पूर्ण जगाला हादरून सोडल आहे. खबरदारीची उपाय म्हणून आपल्या भारतामध्येही शाळांना आधीपासूनच सुट्टी दिली आहे, परंतु शाळेच्या अंगणात मुक्तपणे संचार करणाऱ्या या मुलांना आजारांपासून संरक्षित ठेवण्यासाठी घरातील मोठे... Read more »