#ConvertNPStoGPF मोहिमेला अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा ट्विटरद्वारे पाठिंबा.
मोहिमअंतर्गत लाखाहून अधिक ट्विटचा पाऊस..!

रघुराम राजन यांचे समर्थनार्थ ट्विट..!       कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा सर्वात महत्वाची असून एनपीएस मध्ये ती नाही. त्यामुळे तिच्यातील गोंधळ कायम असल्याचे म्हणत आरबीआयचे माजी गव्हर्नर व जेष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन... Read more »

आर्थिक संकटाच्या काळात सरकारच्या डोक्यावर एनपीएस चे ओझे..!
ट्विटर वर #ConvertNPStoGPF हॅशटॅग वापरून सरकारचे लक्ष वेधणार -शिवाजी खुडे

| मुंबई : प्राजक्त झावरे पाटील & आशुतोष चौधरी |  कोरोना या सांसर्गिक महामारीच्या लॉकडाऊन मध्ये सरकारी तिजोरीत महसूल गोळा होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासोबतच सध्या राज्य व केंद्र शासनाला कोरोनाच्या... Read more »

धैर्याने लढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची परवड थांबवा..!
बृहमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!

| मुंबई | महाराष्ट्र सरकार कोरोना महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या आपत्कालीन परिस्थितीत शासनाला संपूर्ण सहकार्य करीत आहेत.  असे असले... Read more »

कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा प्रस्तावित..!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती..!

| पुणे | कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांांचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या... Read more »

या वर्षीच्या सर्व बदल्या रद्द कराव्यात..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची राज्य सरकारकडे मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल. | मुंबई | सध्या कोरोनामुळे देश आणि राज्यातील परिस्थिती गंभीररित्या भयावह झालेली आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अतिशय खंबीरपणे राज्य शासनाचा गाडा कुशलतेने हाकत आहेत. या... Read more »

दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा दिलासादायक निर्णय..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल मुंबई : कोरोना विषाणूंचा (COVID-१९) प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये, तसेच राज्यातील अधिकारी /कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने... Read more »

लॉक डाऊन नंतर कामाचे तास ८ वरून १२ होणार..?

कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ तासांवरून १२ तास करण्याचा केंद्राचा विचार.. राज्य सरकार किंवा संबंधित प्रशासनाला कामाचे तास ठरवण्याचा अधिकार मिळणार.. मुंबई/ प्रतिनिधी:  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याची... Read more »

कर्मचारी वेतनासाठी राज्याला कर्ज काढावे लागण्याची चिन्हे..!
केंद्राकडून थकबाकी मिळावी म्हणून अजित दादांचे केंद्राला पत्र..

मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रापुढे दुहेरी संकट आले आहे. एकीकडे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागेल अशी वेळ येऊ शकते. कोरोनाचे संकट पाहता... Read more »

शिक्षकांसह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांना विमा कवच द्यावे…!
एक्का फाउंडेशनची सरकारकडे मागणी..

ठाणे – कोरोना व्हायरस च्या वाढता प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबई पुण्यासह संबंध महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणारे सरकारी... Read more »

मास्क घाला नाहीतर तुरुंगात जा..!
मुंबई महापालिकेकडून कडक निर्णय...!

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडून देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलय. तसेच कोणीही अत्यावश्यक कारणशिवाय घर बाहेर पडू नये असे आवाहन केलं आहे. परतू नागरिक काहींना काही कारण काढून घर बाहेर... Read more »