१ एप्रिलपासून आपल्या खिशाला बसणार चाट, ह्यांच्या किंमतीत होणार वाढ..!

| नवी दिल्ली |एका आठवड्यानंतर आपण एप्रिलमध्ये या वर्षाच्या नवीन महिन्यात प्रवेश करू. आता 1 एप्रिल (1 April 2021) येणार असून सामान्य माणसासाठी अनेक आव्हाने या महिन्यात असू शकतात. जिथे सर्वसामान्यांच्या खिशाला... Read more »

प्रवास सुलभ, राज्यात खासगी बसेसना १००% क्षमतेने प्रवासी वाहतुकीस मंजुरी..!

| मुंबई | “मिशन बिगिन अगेन”अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवले जात आहेत. त्यास अनुसरून राज्यात खासगी बसेसना १००% टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत त्यांना प्रवास करता... Read more »

कोकणातील प्रवाशांसाठी ही आहे खूशखबर..!

| मुंबई |कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन लॉकडाऊनपासून या मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, काही विशेष गाड्या सुरु आहेत. दरम्यान, गणपती उत्सवासाठी मागणी... Read more »

ई पास : अजून ई पासची अट रद्द नाही…!

| मुंबई | आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास किं वा कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले होते. मात्र असे असूनही राज्यात अटी सध्या तरी अटी शिथिल होणार नसल्याचे दिसत आहे.... Read more »

खुशखबर : आंतरजिल्ह्यात लालपरी लवकरच धावणार..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आंतरजिल्हा एसटी बससेवा तब्बल चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र लॉकडाऊन बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून राज्यातील जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पुनर्वसन मंत्री... Read more »

भारत टेक्नॉलॉजी मध्ये जगात अव्वल ठरणार – मुकेश अंबानी

| मुंबई | भारतात मोबाईलच्या आगमनाला २५ वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात रिलायन्स समुहाचे संचालक मुकेश अंबानी यांनी व्हिडीओकॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे दिल्लीतून... Read more »

तुमच्याकडे हे ओळखपत्र आहे का..? तरच करता येईल मुंबई लोकल ने प्रवास…!

| मुंबई | कोरोनाचे संकट अजुन गडद होत आहे, त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. दरम्यान, लॉकडाऊन काही प्रमाणात अनलॉक करण्यात आले आहे. तसेच सरकारी आणि अत्यावश्यक सेवेसाठी काही विशेष लोकल गाड्या चालविण्यात येत... Read more »

इतके ई पास प्रलंबित…!
आतापर्यंत दोन लाख अर्जांना राज्यातल्या राज्यात प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे..

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार , २१ एप्रिल मुंबई : ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच राज्यातल्या राज्यात प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे मोठ्या संख्येने अर्ज आले. आतापर्यंत... Read more »