महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची याचिका कोर्टाने कडक ताशेरे ओढत फेटाळली..!

| मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण हाताळण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असल्याचा दावा करीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. दिल्लीतील विक्रम गहलोत यांच्याकडून... Read more »

राणेंचा मुनगंटीवारांना टोला.. दिली ‘ ही ‘ आठवण करून..!

| मुंबई | ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जावी हे माझं वैयक्तिक मत आहे. ते राज्यपालां पुढं मी मांडलं. ते मांडताना मी भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलो नव्हतो. ते वरिष्ठ असतील तर मीही माजी... Read more »

अन्वयार्थ : राजभवन राजकारणाचे नवे केंद्र

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियांरीची काल भेट घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील भेटले. मात्र त्या आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही राज्यपालांशी चर्चा केली होती.... Read more »

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येणार..?

| मुंबई | एकीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार... Read more »

भाजपला राज्यातील संकटात असलेल्या जनतेबद्दल स्वारस्य नाही..!
जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप..!

| मुंबई | भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. भाजपचे नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या... Read more »

भाजपची नियत वाईट , त्यांना राष्ट्रपती राजवट हवी..!
जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत सस्पेन्स निर्माण झाला असताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार,... Read more »