बँक वाल्यांनो, तुम्हाला हे जमेल का ?

भारतासारख्या खंडप्राय देशाला पंडित नेहरू यांनी स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था हीच आजही योग्य आहे, याबद्दल संशय असण्याचं कारण नाही. अर्थात काही अर्धवट, सुपारीबाज आणि नेहरुद्वेशी लोकांना नेहरूंच्या नावाने गरळ ओकण्याशिवाय दुसरा धंदा नाही.... Read more »

राज्यसभेत मोदींनी मगरेचे अश्रू ढाळले आहेत – नाना पटोले

| नागपूर | ‘मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही, त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं’ अशा शब्दांत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी... Read more »

मुंबईतील शेतकरी मोर्चाला राजभवनावर धडकण्यास परवानगी नाही – विश्वास नांगरे पाटील

| मुंबई | राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत (Farmer protest). शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ आज राजभवनावर धडक देणार आहे.... Read more »

शेतकरी आंदोलनात सहभागी होणार – शरद पवार

| मुंबई | राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, असे नारायण राणे यांनी म्हणत राज्य शासनाला हिणवले होते. त्यावर शरद पवार यांनी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे... Read more »

सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला – राजू शेट्टी

| कोल्हापूर | शेतकऱ्यांची बाजू घेतल्याचा आव आणून सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षा भंग केला आहे. तीन कायद्यांना स्थिगिती देऊ, आंदोलन मागे घ्या हे म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. ज्यांनी... Read more »

मोदी सरकारला जोर का झटका, सर्वोच्च न्यायालयाची कृषी कायदे अंमलबजावणीला स्थगिती..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने कृषी... Read more »

तुम्ही कृषी कायद्यांची अंमलबजावणी थांबवणार की आम्ही पावलं उचलायची, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तिखट शब्दात फटकारले..!

| नवी दिल्ली | शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडत आहे. यादरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. याप्रकरणी आम्ही सर्वच जण नाराज आहोत. काहीही... Read more »

बळीराजाच्या तडाख्यात बटू वामनाची पिलं…!

बळीराजाला पाताळात गाडणारे कपटी कायदे त्वरित रद्द करा, ह्या मागणीसाठी पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला लढा ऐतिहासिक आहे, देशव्यापी आहे. खऱ्या अर्थानं ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत सारा देश उभा... Read more »

भाजप नेत्यांच्या भेटीनंतर देखील अण्णा जानेवारीतील उपोषणावर ठाम..!

| पारनेर | शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले. दिल्लीतील रामलीला मैदान अथवा जंतरमंतर येथे उपोषणाला परवानगी मिळाली... Read more »

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होण्याची शक्यता..

| नवी दिल्ली | महाराष्ट्रातून नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेचे २५०० शेतकरी दोन दिवसांत दिल्लीत दाखल होणार आहेत. वादग्रस्त शेती कायद्यांवर चर्चा करण्यासाठी पाठवलेले नवे निमंत्रण शेतकरी संघटनांनी अजून स्वीकारलेले नसले तरी पुन्हा... Read more »