चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला हा कोविड१९ ने जगभर थैमान मांडले आहे. जगातील अनेक देश पूर्णतः लॉकडाऊन आहेत.. मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशात २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर करण्यात... Read more »
एकट्या मुंबईत 19541 चाचण्या.. केरळ, तामिळनाडू, दिल्ली या महत्त्वाच्या बाधीत राज्यांपेक्षा मुंबईत अधिकच्या चाचण्या.. मुंबई महापालिका दक्षिण कोरिया कडून घेणार रॅपिड टेस्ट किट.. मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत आहे. कोरोनाचा... Read more »
कर्नाटकातील भाजप आमदाराने धूमधडाक्यात केले लग्न, दुसऱ्या भाजप आमदाराची बिर्याणी पार्टी याचे लोन महाराष्ट्रात.. पनवेल महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकाची जंगी बर्थडे पार्टी अटक होऊनही, नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी पनवेल : देशभरात लॉकडाऊन... Read more »
ओडिसा आणि त्यापाठोपाठ पंजाबनेही 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता हा निर्णय शक्य. मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी... Read more »
मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रापुढे दुहेरी संकट आले आहे. एकीकडे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागेल अशी वेळ येऊ शकते. कोरोनाचे संकट पाहता... Read more »
कल्याण:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनचा नागरी विकासकामांवर परिणाम होण्याची भिती व्यक्त होत असताना कल्याण-डोंबिवलीकरांसाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या नविन पत्रीपुलाचे काम पुन्हा एकदा... Read more »
मुंबई : शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. वाधवान प्रकरणावर किरीट सोमय्या यांचा पवार परिवारावर घणाघात केला आहे.... Read more »
पुणे : दहावीच्या पाच विषयांचे पेपर होउन आता २० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन् कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल... Read more »
पालघर : कोरोना व्हायरसने पूर्ण जगाला हादरून सोडल आहे. खबरदारीची उपाय म्हणून आपल्या भारतामध्येही शाळांना आधीपासूनच सुट्टी दिली आहे, परंतु शाळेच्या अंगणात मुक्तपणे संचार करणाऱ्या या मुलांना आजारांपासून संरक्षित ठेवण्यासाठी घरातील मोठे... Read more »
मुंबई: ‘महाराष्ट्रात विरोधी पक्ष आकड्यानं ताकदीचा आहे, पण सध्याच्या संकटप्रसंगी विरोधी पक्षाने ही ताकद ‘करोना’विरुद्धच्या लढाईत सरकारबरोबर उभी केली असती तर त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढली असती. मात्र ऊठसूट सरकारवर टीका करायची आणि... Read more »