वाचा : काय आहे ऑगस्ट क्रांती दिन..!

देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारताला स्वातंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते.... Read more »

जागर इतिहासाचा : भाग १ – स्वराज्यात चोरीचा तपास लावण्याची पद्धत..

एखाद्या ठिकाणी चोरी करण किंवा दुसर्‍याची वस्तू चोरू आपली किंवा आपल्या कुटुंबाची छोट्या मोठ्या गरजा भागवणे. ही परंपरा कधी सुरू झाली हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पण मनुष्य हा प्राणी पृथ्वीतलावरच्या... Read more »

जागर इतिहासाचा : तरुण अधिकारी आणि सैनिकांच्या अविश्वसनीय विजयाचा दिवस – कारगिल विजय दिवस

भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत असून चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. सीमेवरून हा वाद सुरू असून सध्या लडाख सीमेलगत तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी... Read more »

जागर इतिहासाचा : वीरगळ वीरांची प्राचीन लेखमाला..!

दुर्ग भ्रमंती, प्राचीन वास्तू भ्रमंती, ऐतिहासिक वारसा भ्रमंती करत असताना एखाद्या गावात युद्धप्रसंग कोरलेली दोन-तीन फूट उंचीची शिळा आपल्याला कधीतरी दिसते. हे नेमके काय आहे याची माहिती नसतेच, पण कधी कधी अज्ञानापोटी... Read more »

जागर इतिहासाचा : पाठ्यपुस्तकांचा इतिहास!

‘नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडायचा’ हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं/ऐकलं असेल. आत्ता प्रौढ असणाऱ्या अनेकांसाठी ‘नवं पुस्तक’ म्हणजे ‘पाठ्यपुस्तक’च असायचं. कारण बाकी इतर कोणती पुस्तकं हातात पडायचीच नाहीत. शाळेत जाऊन... Read more »

अध्याय ४ : तख्तास जागा हाच गड करावा – रायगडाचे वेगळेपण (पूर्वार्ध)

जावळीकर मोरे यांच्यासोबत बखेडा निर्माण होऊन शिवरायांनी रायगड स्वराज्यात कसा सामील करून घेतला याची हकीकत आपण मागच्या लेखात घेतली. जावळीकर मोऱ्यांचे वर्चस्व मोडीत काढून शिवरायांनी त्यांची पूर्ण जहागीरच स्वराज्यात सामील करून घेतली.... Read more »

अध्याय ३ : तख्तास जागा हाच गड करावा – रायरीला शिवपदस्पर्श

अश्मयुगीन कालखंड ते आदिलशाहीच्या वतीने जावळीकर मोरे यांच्या निगराणीखाली रायरीचा दुर्ग कसा आला याची माहिती आपण घेतली. काही कालावधीमध्येच जावळीच्या मोऱ्यांचा प्रमुख चंद्रराव यशवंत मोरे आणि शिवाजी महाराज यांच्यात बेबनाव निर्माण झाला... Read more »

अध्याय २ : तख्तास जागा हाच गड करावा – रायगडचा पूर्वेतिहास..!

मागील भागात आपण स्वराज्यात आणि एकूणच मध्ययुगीन राज्यसत्तांच्या दृष्टीकोनातून एकंदर दुर्गांचे महत्व पहिले. या लेखापासून पुढे आपण फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड ची विशिष्ट माहिती पाहणार आहोत. अगदी अश्मयुगीन काळापासून ते स्वराज्यात येण्या अगोदरची... Read more »

अध्याय १ : तख्तास जागा हाच गड करावा – प्रस्तावना

“ संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस्त होतो. हे राज्य तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले, त्यावरुन आक्रमण करीत करीत साल्हेरी... Read more »