देशातील अर्धी जनता उपाशी असताना, नव्या संसद भवनाची गरज काय..?

| नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत नवे संसद उभे राहणार आहे. त्यासाठी तब्बल एक हजार कोटींची खर्च येणार आहे. यावरुन आता प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन... Read more »

असे होणार कोरोनाचे लसीकरण, ही आहे ब्ल्यू प्रिंट..!

| नवी दिल्ली | कोरोनावर मात देणा-या काही लशींचं उत्पादन देशात सुरू आहे. पुढच्या एक किंवा दोन महिन्यात देशातील नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने... Read more »

| काय बोलायचं आता | आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचा गुन्हा दाखल..!

| नवी दिल्ली | नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या १६ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. कडाक्याची थंडी पडलेली असतानाही शेतकरी तिथेच रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी... Read more »

आता वोटर कार्ड होणार स्मार्ट, डिजिटल स्वरूपात होणार उपलब्ध..!

| नवी दिल्ली । आपले मतदार कार्ड लवकरच डिजिटल स्वरुपात रूपांतरित करण्याच्या योजनेवर निवडणूक आयोग काम करीत आहे. जर आपल्याला सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर मतदार आता आधार कार्ड्स सारख्या डिजिटल... Read more »

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, यूपीए च्या अध्यक्षपदी शरद पवारांची निवड होण्याची शक्यता..!

| नवी दिल्ली | देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. शरद पवार हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची जागा घेऊ शकतात. महाविकास... Read more »

नोकरदार कर्मचाऱ्यांवर संक्रांत, पुढील वर्षीपासून पगार होणार कमी..?

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील पगारासंदर्भातील नवीन नियम लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार उद्योगातील कर्मचाऱ्यांचा घरी घेऊन जाण्याचा पगार कमी होण्याची शक्‍यता आहे. एकूण पगारातील मूळ पगारापेक्षा... Read more »

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा अजब तर्क, शेतकरी आंदोलनामागे चीन व पाकिस्तान असल्याचा दावा..!

| जालना | सध्या देशभर नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. परंतू, या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.... Read more »

जर या आंदोलनातून प्रश्न सुटला नाही तर शेवटचे आंदोलन करण्यास पुन्हा रस्त्यावर उतरणार – अण्णा हजारे

| नगर | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार खोटारडे आहे. मला दोन वेळा खुद्द पंतप्रधान आणि दोन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे आता सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी... Read more »

रिलायन्स जिओ देशात घडवणार ५ जी ची क्रांती; संपूर्ण नेटवर्क ,हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्रानं मोलाची भूमिका साकारली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. सध्या हे क्षेत्र वेगानं पुढे जात आहे.... Read more »

खुशखबर : आता भारतातच तयार होणार मोबाईल पार्ट, टाटाची एन्ट्री..!

| मुंबई | भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता देशातच मोबाइलचे... Read more »