
| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सोमवार दि. ५ जुलै व ६ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून बिकट आणि लागू असलेल्या कठोर नियमांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या स्तरावर मंत्रालयीन... Read more »

| मुंबई | “माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होतीय. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल... Read more »

ठळक मुद्दे : ✓ डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून केली मदत..✓ सोबतच महिनाभराचा शिधा केला सुपूर्द✓ सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार – शिंदे यांची ग्वाही | बेळगाव | संयुक्त महाराष्ट्राच्या... Read more »

| मुंबई | महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना ही लाखो तरुण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबास फॅमिली पेन्शन मिळावी यासाठी वेळोवेळी लढणारी म्हणून ओळखली जाणारी संघटना आणि... Read more »

| पुणे | पुणे शहराला लागून असलेल्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. यामुळे पुणे ही राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे. प्रशासनाच्या... Read more »

| मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता राज्य सरकारकडून लवकरच दिला जाणार आहे. निवृत्तीवेतनच्या थकबाकीच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या निवृत्ती वेतन सोबत रोखीने दिली... Read more »

| मुंबई | स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू होत. नागपूरच्या व्हेरायटी चौक इथं भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी आरक्षणाच्या मुद्यावरून... Read more »

| मुंबई | राज्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद या तीन शहरांना विविध गटांमध्ये इंडिया स्मार्ट सिटीज कॉन्टेस्ट (आयएसएसी) २०२० हा पुरस्कार जाहीर झाला. देशात औरंगाबाद शहराने सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल प्रथम क्रमांक... Read more »

| कोल्हापूर | ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षण प्रश्नी भाष्य केले आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण असल्याने राज्याचा अधिकार राहिलेला नाही. मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे अधिवेशन बोलावण्यापेक्षा लवकरच पंतप्रधानांना मी विनंती... Read more »

| पालघर | गांधीजींनी सांगितले होते कि खेड्याकडे चला, पण त्याकडे इतक्या वर्षात कोणी लक्ष दिले नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातून अनेक चेहरे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात आपला ठसा... Read more »