तुम्ही तर महाभारतातील शिखंडी – महापौर किशोरी पेडणेकर

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जमीन व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप केल्याने भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. किरीट सोमय्या हे फालतू मुद्दा घेऊन पुढे येत आहेत, त्यांना मराठी... Read more »

किरीट सोमय्या यांना भाजपही गंभीरपणे घेत नाही – अनिल परब

| मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर किरीट सोमय्या यांचं एकच काम आहे, आरोप करायचे. भाजपही त्यांना... Read more »

दिलासादायक : एस टी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू ..! या आहेत अटी प्रवासासाठीच्या अटी..!

| मुंबई | कोरोना संकटामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही. मात्र... Read more »

एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आला ‘ हा ‘ दिलासादायक निर्णय..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक आणि वाहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे.... Read more »

ई पास रद्द होणार, निर्णय झाला फक्त औपचारिक घोषणा बाकी..!

| मुंबई | राज्यातील एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात जाण्यासाठी खासगी वाहनांवरील ई-पासचे बंधन हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून... Read more »

स्थिर उत्पन्नसाठी एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार..!

| मुंबई | प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे... Read more »

… तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणे हाच उपाय – मंत्री अनिल परब

| मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. अमृता फडणवीस यांच्या मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित... Read more »

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक संपन्न, मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार..

| मुंबई | मुंबई वगळून इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्राचा शत्रू की मित्र – जयंत पाटील

| मुंबई | भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र... Read more »

केंद्राचा रडीचा डाव सुरू – मंत्री परब

| मुंबई | केंद्र सरकारकडे आम्ही अधिकच्या रेल्वेची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला मध्यरात्री रेल्वेचं वेळापत्रक पाठवलं. त्यातील बहुतेक गाड्या दुपारी १२च्या आत सोडायच्या होत्या. ईदची ड्युटी आटोपून सकाळी घरी गेलेले पोलीस... Read more »