सलाम : या नामवंत वकिलाने नाकारले टिक टॉक चे वकीलपत्र..!

| मुंबई / नवी दिल्ली | देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा हवाला देत केंद्र सरकारने सोमवारी टीकटॉकसह अन्य ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे, देशात लोकप्रिय झालेल्या टीकटॉकला... Read more »

…हा काय पोरकटपणा आहे..! जितेंद्र आव्हाड यांची केंद्रावर टीका..!

| ठाणे | लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यावरून राष्ट्रवादी... Read more »

…आणि घरबसल्या पैसे कमवा; जितेंद्र आव्हाडांची खोचक ऑफर

| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशभरात सातत्याने सुरु असलेल्या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. आव्हाड यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर खोचक पणे निशाणा साधताना म्हटले... Read more »

महागाई भत्त्याविना येणार सरकारी कर्मचारी यांचे पगार..!

| मुंबई | कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात असतानाच आता राज्य सरकार काटकसर करून कारभार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांना जून २०२१ पर्यंत महागाई भत्ता न देण्याच्या निर्णयाप्रत... Read more »

इतिहासात पहिल्यांदा पेट्रोल पेक्षा डिझेल महाग..!

| नवी दिल्ली | देशात सलग १८ व्या दिवशी डिझेलच्या किंमती वाढ झाली आहे. परंतु पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज पहिल्यांदा असे झाले आहे की, डिझेलची किंमत पेट्रोल पेक्षाही... Read more »

रामदेव बाबांच्या पतंजलीच्या औषधाला केंद्राकडून स्थगिती..!

| मुंबई / नवी दिल्ली | कोरोनाचा उपचार शोधल्याच्या पतंजलीच्या दाव्यावर केंद्र सरकारने सध्या स्थगिती आणली आहे. केंद्राने म्हटले की, मीडियात पतंजली दावा केला आहे की, त्यांनी कोरोनाचे औषध शोधले आहे. दरम्यान,... Read more »

अशी आहे मी आणि माझे कल्याण रोजगार अभियान योजना..!

| मुंबई / नवी दिल्ली ] कोरोना लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं मी आणि माझे कल्याण रोजगार अभियान सुरू केलं असून, पंतप्रधान नरेंद्र... Read more »

मुंबईत अतिदक्षता विभागात अधिकचे ५०० बेड लवकरच उपलब्ध होणार..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री... Read more »

महाविकास आघाडी म्हणजे सर्कस – केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

| नवी दिल्ली | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटाच्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचं आहे. पण ते पाहून असं वाटतंय की सरकारच्या नावावर... Read more »

स्पेन, जर्मनी, इटली यांचे आलेख दाखवत राहूल गांधी यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका..

| मुंबई / नवी दिल्ली | चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राष्ट्रांनी लॉकडाउन लागू केला. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउननंतर तब्बल तीन... Read more »