महाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..!

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेकडो हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. अखेर आजच्याच दिवशी म्हणजेच सन १९६० साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन आले. तेव्हापासून... Read more »

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने
नवे संकल्प करूया – अविनाश दौंड

| मुंबई | महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना जगाला हेवा वाटेल असा पुरोगामी महाराष्ट्र घडविणारे थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्मे आणि जगभरातील लक्षावधी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून... Read more »

अन्वयार्थ – महाराष्ट्र : वारसा कर्तृत्वाचा..!

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश यशवंतरावांनी महाराष्ट्रात आणला व महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून ते आजच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्राने देशाला वाट दाखवली, दिशा दिली. छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान वारसा,... Read more »

केंद्र सरकारचा आयएफएससी बाबतचा निर्णय आकसापोटी..?

| मुंबई | शहरातील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (आयएफएससी) केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापना दिनीच हा निर्णय घेऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे... Read more »

महाराष्ट्र दिन विशेष – जाणून घ्या महाराष्ट्रातील बोलीभाषा..
आपली बोलीभाषा आणि तिचे विशेष..

भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत. जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत,... Read more »

संपादकीय – “साठी” तला कणखर ‘तरुण महाराष्ट्र’

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ तथा १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने आणि असंख्य मराठी जनतेच्या परिश्रम, कष्ट आणि त्यागाने मराठीजनांचा महाराष्ट्र आज साठ वर्षांनी देखील दिवसेंदिवस तरुण होताना दिसत असल्याचे चित्र आजच्या... Read more »

महाराष्ट्र दिन विशेष – ही आहेत भारतरत्न प्राप्त महाराष्ट्राची नव रत्ने…!
नव रत्नांचा संक्षिप्त परिचय..!

भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते.... Read more »

महाराष्ट्र दिन विशेष – हे आहेत महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे मानकरी..!
निकष, समिती, स्वरूप आणि पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी यादी..!

महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कारासाठी पात्रता व निकष :-... Read more »

यंदा असा साजरा होणार महाराष्ट्र दिन..!
शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी..!

१ मे २०२० रोजी आपल्या राज्याच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन ” हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात येत आहेत. मुंबई / प्रतिनिधी : ... Read more »