डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल – सामना

| मुंबई | प्रदेश भाजपानं ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ हाती घेतलं आहे. या आंदोलनावरून शिवसेनेनं आता विरोधकांवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी... Read more »

विरोधकांचे स्वप्न भंगले..! उध्दव ठाकरे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या... Read more »

अखेर लॉक डाऊन ३१ मेपर्यंत वाढले..!
केंद्राची नियमावली आल्यानंतर विस्तृत नियमावली येणार..!

| मुंबई | अखेर राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य... Read more »

चंद्रकांत पाटलांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे..!
सामन्यातून संजय राऊतांचे कडक फटकारे..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटानंतर राज्यात आणि देशात काँग्रेसमध्ये मोठे राजकीय भूकंप होतील असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून आता महाविकास आघाडातील शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधला... Read more »

लॉकडाऊन ४ बाबत मुख्यमंत्र्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक..!
अर्थचक्र कसे गतिमान होणार यावरही चर्चा..!

| मुंबई | लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात... Read more »

प्रस्तावित २२ जूनचे पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची चिन्हे..!

| मुंबई | कोरोना संसर्गाचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियोजनानुसार २२ जूनपासून प्रारंभ होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.१८) कामकाज सल्लागार... Read more »

डॉ. अमोल कोल्हे यांनी केली ‘ ही ‘ विशेष व महत्वाची मागणी..!

| पुणे | छत्रपती संभाजी महाराजांच्या ३५९ व्या जयंती १४ मे रोजी (तारखेप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार बिनविरोध आमदार..!
मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई आली कामी..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार बनवणारी विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. काँग्रेसने त्यांच्या एका उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यामुळे आता सगळे ९ उमेदवार विधानपरिषदेवर जाणार आहेत. पण सुरुवातीला काँग्रेस २... Read more »

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे नि अमोल मिटकरी..?
मंत्रीपदी असल्याने प्रदेशाध्यक्ष देखील बदलणार असल्याची शक्यता..!

| मुंबई | राज्यात २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकासआघाडीत कोणा-कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता असताना आता राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे समजते.... Read more »

अखेर उद्धवनीती यशस्वी..! विधानपरिषदेची निवडणूक जाहीर..!
आमदारकीचा मार्ग मोकळा..!

| मुंबई | महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच यामुळं सुटला आहे. कारण २७ मे पूर्वी... Read more »