अनुसूचित जाती आणि जमातीचे राजकीय आरक्षण रद्द करा – अॅड प्रकाश आंबेडकर

| भोपाळ | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी मागणी केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीला देण्यात येणारे... Read more »

औरंगाबाद घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त..!

| औरंगाबाद | मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू... Read more »

संपादकीय – हेच हेच ते अराजक आहे..!

पालघरमधली घटना बेशक भयंकर घृणास्पद आहेच आहे. या घटनेतल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. यानिमित्ताने आणखी काळजी वाढवणारी बाब अधोरेखित केली आहे. ती म्हणजे या हैवानांपुढे तिथले पोलिस हतबल होणे. ज्या... Read more »

नैराश्याने भाजप नेत्यांना राजकारणाशिवाय काही सुचत नाही – जयंत पाटील

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार , २० एप्रिल मुंबई: देशभरात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे, परंतु तसे सहकार्य मिळत असल्याचा अनुभव नाही. पंतप्रधान... Read more »

रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येते..! संजय राऊत यांचा घणाघात..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.... Read more »