
| मुंबई | जनतेकडून भाजपवर टीका केली जात असतानाच पक्षाकडून मात्र रडीचा डाव खेळला जात आहे, ते प्रथमत: बंद करावं असा म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनोख्या अंदाजात भाजपला कोपरखळी... Read more »

| अहमदनगर | कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन... Read more »

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत सस्पेन्स निर्माण झाला असताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार,... Read more »

| मुंबई | कोरोनाचं संकट असताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर ६ महिने राहता... Read more »

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल पुणे : प्रत्येक जण आपापल्या परीने करोना व्हायरसशी लढा देत असताना आता आमदार रोहित पवार यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार असलेल्या रोहित... Read more »

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार , २० एप्रिल मुंबई: देशभरात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे, परंतु तसे सहकार्य मिळत असल्याचा अनुभव नाही. पंतप्रधान... Read more »

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन पुणे : कोरोनाच्या संकटामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले असताना महाराष्ट्राचे मनोरंजन करणाऱ्या लावणी कलावंतांचेही हाल सुरु झाले आहेत. राज्यातील या लावणी कलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुढे आले आहेत.... Read more »

माफ करा.. मी हरलो, अशी भावनिक सुरवात..! ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. करोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने आव्हाड... Read more »

मुंबई : शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. वाधवान प्रकरणावर किरीट सोमय्या यांचा पवार परिवारावर घणाघात केला आहे.... Read more »

आज फक्त शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन डेअरी चालु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी अनेक दिवस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधावर अनेक उद्योग उभारले सत्ता भोगली त्यांनी मात्र शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडण्याच काम केले... Read more »