मंठ्यात रूंद सरी व वरंबा तंत्रज्ञान वापराविषयी कृषी विभागाकडुन माहिती..!

| जालना | मंठा तालुक्यातील पाकणी येथे कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने खरीप हंगामातील पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धत पेरणी या मोहिम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली... Read more »

सर्व शेती संबंधी योजनांची माहिती आता व्हॉट्स ॲप वर..! पाठवा या क्रमांकावर नमस्कार..!

| मुंबई | राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे... Read more »

इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी..

| इंदापूर / महादेव बंडगर | बुधवार दि. 14 सप्टें. रोजीच्या चक्रीवादळाने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमगाव केतकी, सणसर येथे प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांना... Read more »

कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ वरवंड ते केडगाव ट्रॅक्टर रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सामील व्हा- किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे यांचे आवाहन.

| पुणे / महादेव बंडगर | भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षामध्ये देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी येणाऱ्या भविष्याचा वेध घेऊन अत्यंत महत्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे... Read more »

राज्यसभेत शेतीविषयक विधेयके गोंधळात मंजूर..!

| नवी दिल्ली | राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळवून देण्यात अखेर मोदी सरकारला यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी ही विधेयके सभागृहात मांडली. यानंतर... Read more »

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या- इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टी झालेली असून यामुळे ओढे, नाले, नदी यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घरांमध्ये पाणी साठलेले असून शेतातील... Read more »

संपादकीय : शेतकरी आंदोलनातील शिरोमणी

सध्या आपल्या राज्यात दुधाचे आंदोलन पेटले आहे. असेच मोठे , भव्य व विश्वासू आंदोलन खोती पद्धत रद्द व्हावी म्हणून झाले होते. शासनाला कूळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे शेतकरी नेते होते नारायण नागो... Read more »

शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे तातडीने लक्ष द्या, शरद पवारांचे मोदींना पत्र..!

| मुंबई | कोरोना आणि लॉकडाउन यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे यातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत अश्या आशयाचे पत्र शरद पवार यांनी मोदींना लिहले आहे. शेतकऱ्यांना... Read more »