स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना मिळाली वाचनाची भेट ! डोरबीट फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम…!

| पुणे | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अंबडवेट ( ता. मुळशी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोळनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डोरबीट फाऊंडेशन पुणे यांच्याकडून ग्रंथालय उभारणी करुन वाचनाची अनोखी भेट दिली आहे.... Read more »

विशेष : भगतसिंगाची माय परवा भिक मागत होती !

लोकशाही ही जगातील सर्वात चांगली राजकीय व्यवस्था आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी समाज, देश जागा असला पाहिजे. शुद्धीवर असला पाहिजे. अन्यथा लोकशाहीच्या निमित्तानं गावातल्या माकडांना हाताशी धरून गावावर कब्जा... Read more »

परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर..!

| अहमदनगर | कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा, महाविद्यालयात प्रथमच यावर्षीचा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांशिवाय साजरा करण्यात आला. पर्यायाने शालेय स्तरावर होणारे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले नाहीत. त्यामुळे अळसुंदे येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने गावातील... Read more »

कोविड योद्धे यांचा सत्कार करून, अनोख्या पद्धतीने रौनक सिटीत स्वातंत्र्यदिन साजरा..!

| कल्याण | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाच्या संकटामुळे नियमांना धरून काही छोटे कार्यक्रम देखील बऱ्याच ठिकाणी राबविले गेले.... Read more »

आपल्या परवानगी शिवाय आपल्या राज्यात आलो, अजित पवारांना यांनी मारला टोला..!

| पुणे | स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागताला पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी, ‘आपके राज्य में हम... Read more »

घ्या जाणून : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय दिन साजरा करताना त्यामध्ये हा असतो फरक..!

आपण कधी यावर लक्ष दिले आहेत का की प्रजासत्ताक दिन ( २६ जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) रोजी झेंडा फडकवण्यात काय फरक आहे ते? तर चला जाणून घ्या या दोन्ही दिवशी... Read more »

मोदींच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील हे आहेत मुद्दे ..!

| नवी दिल्ली | आज देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या ८६ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासह, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या... Read more »

संपादकीय : हम आझाद है..!?

गुलामांना गुलामीची जाणीव जोपर्यंत होत नाही तो पर्यंत त्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही. ज्याला ज्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजला त्यांनी गुलामगिरीचं जोखड फेकून क्रांतीच्या मशाली पेटवल्या. त्या मशाली होत्या स्वत्वाच्या, समर्पणाच्या, त्यागाच्या आणि... Read more »

हे माहीत आहे..? केवळ भारतातच नाही तर ‘या’ देशातही आजच साजरा होतो स्वातंत्र्य दिवस !!

| मुंबई | १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. आज भारतात ७४ वा स्वातंत्र्य दिवस... Read more »