पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत द्या :- संभाजी ब्रिगेड

| सोलापूर / महेश देशमुख | अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरसरकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा... Read more »

प्रविण माने यांनी पूर परिस्थितील नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली प्रत्यक्ष पाहणी..

| इंदापूर/ महादेव बंडगर | बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, झालेल्या प्रचंड वादळी पावसात, मध्य महाराष्ट्रासह, सगळीकडेच जबरदस्त तडाखा बसला आहे. यात आपल्या इंदापूर तालूक्यातील नागरिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.... Read more »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतीचे झालेले नुकसान भरपाईसाठी पंचनामे तातडीने करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश..!

| कल्याण | संपूर्ण राज्यात कोरोना (कोविड १९) चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्येच मागील आठवड्यात परतीचा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या भातशेतीचे व इतर धान्याचे काढणीचे काम सुरु होते. मात्र पावसाने... Read more »

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मदनवाडी परिसरातील नुकसानीची पाहणी..

| इंदापूर / महादेव बंडगर | दि.14 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या मदनवाडी तलावाच्या सांडावा फुटीची व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी (दि. 16 सप्टेंबर) महाराष्ट्र राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तामामा भरणे आणि... Read more »

इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी..

| इंदापूर / महादेव बंडगर | बुधवार दि. 14 सप्टें. रोजीच्या चक्रीवादळाने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमगाव केतकी, सणसर येथे प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांना... Read more »

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी – आ. बबनराव शिंदे

| टेंभुर्णी / महेश देशमुख | माढा मतदारसंघातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देणेबाबत आमदार बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे... Read more »

मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी..

| पुणे | राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे. स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढून मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान द्यावे. व मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व... Read more »