नाणार प्रकरणावरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, प्रकल्प गमावू नये अशी घातली साद..!

| मुंबई | नाणारचा रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावू नये अशी विनंती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. प्रकल्प गमावणं... Read more »

असा मिळावा गॅस सिलिंडर फक्त २०० रुपयात..!

| मुंबई | वाढती महागाई, आर्थिक संकट आणि अशातच जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर खिशाला कात्री लावणारे आहेत. सध्या महागाई वाढते आहे. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक संकटाच्या झटक्यातुन अजून लोक सावरलेले नाहीत. आता अशातच... Read more »

भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहे, पूर्वाश्रमीच्या भाजप नेत्याचे धक्कादायक वक्तव्य..

  | नवी दिल्ली | माजी भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भारतीय प्रसारमाध्यमे ही सरकारच्या बाजूने बोलत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिन्हा यांनी... Read more »

विकणे आहे : मोदी सरकारकडून या २६ कंपन्यांचे होणार खाजगीकरण, माहिती अधिकारात आले समोर..!

| नवी दिल्ली | देशातील सध्याची चिंताजनक आर्थिक परिस्थिती आणि त्यातच आर्थिक विकासदरासंदर्भात समोर आलेल्या आकडेवारीमुळे देशासमोरील आर्थिक संकट गडद होताना चित्र दिसत आहे. परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून... Read more »

अबब : केंद्राकडे २२ हजार ५३४ कोटींची थकबाकी..!

| मुंबई | वस्तू आणि सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै २०२०पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी येणे आहे. ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात १ लाख... Read more »

विकणे आहे ..! या चार बँकांचे लवकरच खाजगीकरण होणार..!

| नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारकडून लवकरच देशातील चार प्रमुख सरकारी बँकांचे खासगीकरण केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पंजाब अॅण्ड सिंध, बॅक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि आयडीबीआय बँकेचा समावेश आहे.... Read more »

ठाणे मनपाला आर्थिक घरघर..!

| ठाणे | मार्च अखेरीस सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांच्या जीवाचे हाल सुरू आहेत. सर्वच थरातील नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आधारित असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती देखील... Read more »

दोन तीन विभाग सोडता इतर विभातील सरकारी कर्मचारी यांच्या वेतनावर गदा येण्याची शक्यता

| पुणे | महसूलात घट झाल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देणेही सध्या शासनाला अवघड बनत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात त्यांचा पगार देणेही कठीण होईल, त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते, अशी... Read more »

महागाई भत्त्याविना येणार सरकारी कर्मचारी यांचे पगार..!

| मुंबई | कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात असतानाच आता राज्य सरकार काटकसर करून कारभार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांना जून २०२१ पर्यंत महागाई भत्ता न देण्याच्या निर्णयाप्रत... Read more »

कोणते होते मोदींच्या आजच्या संवादातील मुद्दे..?

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन 3.0 संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी बाकी असताना मोदींनी लॉकडाऊन 4.0 चे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन 4.0 बाबत 18... Read more »