वल्गना करणारे आदित्य ठाकरे-वरुण सरदेसाई कुठे गेले? तिकीट मिळताच श्रीकांत शिंदेंचा प्रश्न

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठमोठ्या वल्गना करुन आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे लढणार असं सांगितलं जात होतं, ते कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही.... Read more »

‘मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर….’ संजय राऊतांचा हल्लाबोल

सांगली : मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर जोडे मारतील,अशी परिस्थिती आहे.हा देश गुलाम करून टाकला आहे,आपण सर्व मोदी,अंबानी याचे गुलाम आहोत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी... Read more »

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश.

नाशिक : नाशिकमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेने एक मोठा धक्का दिला आहे. शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मागील फेब्रुवारी महिन्यात आपल्या उपनेतेपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा... Read more »

राज ठाकरेंनी महायुतीत यायला हवं, आम्ही रेड कार्पेट टाकू, संजय शिरसाट ‘शिवतीर्थ’वर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन संजय शिरसाट यांनी भेट घेतली. मनसेचा महायुतीतील सहभाग लांबलेला... Read more »

मंत्रालयं घटणार, वृद्धांची पेन्शन वाढणार, तिसऱ्या टर्मसाठी मोदी सरकारचा रोड मॅप तयार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला विजयाची पूर्ण खात्री आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपत घेतील, असा विश्वासही भाजपने व्यक्त केला असून सरकारी अधिकारीही याबाबत खूप... Read more »

सांगली काँग्रेसचा गड, ताकदीने लढून जिंकायचाय; विशाल पाटलांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

सांगली : सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आता तिढा आणखीनच वाढला आहे. एकीकडे संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर असताना सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम आणि... Read more »

तानाजी सावंतांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, महाराष्ट्रात आणखी एक पुतण्या बंड करणार ?

  धाराशिव : राज्याच्या राजकारणात पुन्हा एक पुतण्या बंड करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच प्रत्यय धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो की काय? हा बंड आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे... Read more »

एका मताने पडलेलं अटलबिहारी वाजपेयी सरकार, कोण होते ते खासदार ज्यांच्यामुळे कोसळलेलं १३ महिन्यांचं सरकार

मुंबई : देशात अशा अनेक अशा राजकीय घटना घडल्या आहेत, ज्या कित्येक वर्षांनंतर आजही अनेकांच्या लक्षात आहेत. असाच एक किस्सा आहे अटलबिहारी वाजपेयी यांचा. अटलबिहारी वाजपेयी यांचं १३ महिन्यांचं सरकार केवळ एका... Read more »

अर्चना पाटलांच्या उमेदवारीवरुन वातावरण तापलं, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शिवसैनिकांचे राजीनामे

धाराशिव : ज्यांच्या विरोधात आम्ही प्रचार केला, त्यांचा प्रचार आम्ही करायचा का? आम्ही ते कदापी करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आमचा विरोध असून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. पाहिजे तर आमचे राजीनामे घ्या,... Read more »

नाशकात तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, मायबाप सरकार प्रचारातून वेळ मिळाला तर इकडे थोडं लक्ष द्या….

नाशिक : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे एकूण २४ प्रकल्प आहेत. यात सर्व धरणांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्यातच नाशिकमधील गंगापूर धरणातही अवघा... Read more »