मास्क घेण्यापूर्वी हे वाचा, खिशाला नाही बसणार चाट..!

| मुंबई | कोरोना विषाणूशी लढताना सर्वसामान्यांना चांगल्या दर्जाचे एन ९५ मास्क आजपासून किमान १९ ते ४९ रुपयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मास्कच्या किंमतीबाबत शासन निर्णय जारी केला आहे.... Read more »

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची याचिका कोर्टाने कडक ताशेरे ओढत फेटाळली..!

| मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण हाताळण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असल्याचा दावा करीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. दिल्लीतील विक्रम गहलोत यांच्याकडून... Read more »

आपले पगाराचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत आहे, मग हे मिळतात आपल्या विम्याचे लाभ..!

| पुणे / विनायक शिंदे | शासकीय , निमशासकीय कर्मचारी , अधिकारी यांना पगार बँक खात्याशी संलग्न विमा योजनांबाबत माहिती द्यावी असे निर्देश महाराष्ट्र शासन वित्त विभागाने सर्व प्रशासकीय विभागांना दिले आहेत.... Read more »

रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार होऊ नये यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्न व औषध प्रशासन सह-आयुक्त यांचे निर्देश..

| मुंबई | रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रूग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व... Read more »

#हाथरस_प्रकरण : महाराष्ट्रावर आसूड ओढणारे हे वाचाळवीर आहेत कुठे..?

| मुंबई | उत्तर प्रदेशात हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि भयंकर हत्याकांडाने अवघा देश संतप्त आहे. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मात्र, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वाटेल ते... Read more »

स्तुत्य उपक्रम : आदिवासी भागातील गरोदर महिलांना व बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी..!

| मुंबई | राज्यातील आदिवासी भागातील सुमारे 1 लाख 21 हजार गरोदर महिला व स्तनदा मातांना आणि 6 लाख 51 हजार बालकांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत... Read more »

लिपीक ते थेट उपशिक्षणाधिकारी ; अजुन कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा, शिक्षकांमध्ये संताप..!

| मुंबई | इतिहासात पहिल्यांदाच मुख्य लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापरिक्षक या संवर्गातील ४४ कर्मचाऱ्यांना उपशिक्षणाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्य... Read more »

महाराष्ट्र शासनाचा पुन्हा गौरव, ई पंचायतराज पुरस्कार..!

| मुंबई | आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने... Read more »

” कृतघ्नतेचा आजार जडलेली कंगना ” म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी साधला निशाणा..!

| शिरूर | एखाद्या नटीच्या वक्तव्यावर रिअॅक्ट व्हावं इतकी ती मोठी व्यक्ती नाही. तिच्यावर रिअॅक्ट न झाल्यानं आपल्या जीवनावर काही फरक पडणार आहे का? असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला... Read more »

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव सहन करणार नाही, वाचा आज लाईव्ह मध्ये काय काय म्हंटले मुख्यमंत्री..!

| मुंबई | महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार... Read more »