
| सोलापूर / महेश देशमुख (माढा) | व्यवस्थापन समितीचा पुढाकार… गावाचे सहकार्य….आणि शिक्षकांनी दिलेल्या गुणवत्तेच्या जोरावर माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक या शाळेची राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याच्या शासनाच्या... Read more »

| पुणे | मुळशी तालुक्यातील आयटी पार्कच्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थाना फर्स्ट हॅण्ड फाऊंडेशन व एम्बॅस्सी कंपनीच्या वतीने हेल्थ किटचे वाटप मुळशी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. माणिक बांगर व कंपनीच्या मनुष्यबळ विभागप्रमुख सारा... Read more »

| ठाणे / विशेष प्रतिनिधी | ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी शेलवली बांगर केंद्र अल्याणी ही शाळा शहापूर तालुक्यासह जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विख्यात असलेली शाळा.. शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा... Read more »

| पुणे / महादेव बंडगर | देशातील नागरिक सक्षम बनवायचे असतील तर प्राथमिक शिक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतून तयार होणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न घडवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पुणे जिल्हा... Read more »

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक... Read more »

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक... Read more »

| नवी दिल्ली | समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणार्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित या उद्देशाने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांना पुरस्कार देण्याची योजना... Read more »

| अहमदनगर | कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा, महाविद्यालयात प्रथमच यावर्षीचा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांशिवाय साजरा करण्यात आला. पर्यायाने शालेय स्तरावर होणारे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले नाहीत. त्यामुळे अळसुंदे येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने गावातील... Read more »

| मुंबई | नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) अंतर्गत शिक्षणाचे स्तर सुधारण्यासाठी प्रत्येक शक्य प्रयत्न केले जात आहेत. यात आता मिड-डे जेवणाव्यतिरिक्त मुलांना ब्रेकफास्ट देण्याचीही शिफारस केली गेली आहे. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाने मंजूर... Read more »

| मुंबई | कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी... Read more »