| काय बोलायचं आता | आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचा गुन्हा दाखल..!

| नवी दिल्ली | नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या १६ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. कडाक्याची थंडी पडलेली असतानाही शेतकरी तिथेच रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी... Read more »

विशेष लोकल सुरू करा..!

| ठाणे | राज्य सरकारचं मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर नोकरदार वर्ग मोठ्या संख्येनं कामावर जाण्यासाठी बाहेर पडला आहे. बुधवारी सलग तिस-या दिवशी सुद्धा कल्याण डोंबिवलीत नोकरदारांचे हाल झाले. त्यासाठी मध्य रेल्वेने... Read more »

धक्कादायक संशोधन : सोशल डिस्टन्सिंगचे ६ फूट अंतर अपुरे…!

| मुंबई | कोरोनाच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं असं वारंवार सांगितलं जात आहे. पण सोशल डिस्टन्सिंग ठेवताना सहा फुटांचं अंतर ठेवल्यानंतरही करोनाची लागण होण्याची भीती आहे. कारण खोकल्याने किंवा... Read more »

राहूल गांधींचा आश्वासक वावर..!
स्थलांतरित मजुरांसोबतच्या गप्पा आपुलकी वाढविणाऱ्या..!

| नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरत गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांशी संवाद साधला. देशातील इतर शहरी भागांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या गावी परतत... Read more »

संपादकीय : दारूविक्री निर्णय – योग्य की अयोग्य..!

कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. कोरोना संकटाशी दोन हात करताना कोणत्याही देशासमोर दोन संकटे निर्माण झाली आहेत.अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारला सर्वप्रथम आठवण झाली ती मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची.. तसे... Read more »

विशेष लेख – कोरोना संकट नि कोरोना काळातील शासकीय योजना..!

देशात कोणतीही आपत्ती आली तरी त्यात अधिक भरडला जातो तो गरीबच. कोरोना संकटा पूर्वीही अनेक संकट आपल्या देशावर आली. त्या संकट काळात जास्त आपत्तीत सापडला तो गरीब कष्टकरी वर्ग. आज करोना संकटात... Read more »