काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे भूतं; चंद्रकांत पाटलांचा घणाघात..!

| सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही, त्यामुळं तुमची पण देवावर श्रद्धा नाही असे आता म्हणावे... Read more »

राज्यातील जिम तात्काळ सुरू करा; लोकजागर पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

| मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली असून अनलॉक प्रक्रियेमुळें राज्यात सध्या हळू हळू सर्व गोष्टी पूर्वपदावर आलेल्या आहेत. लोकल ट्रेन, बस, एस. टी,... Read more »

मोठी बातमी : सामान्यांच्या लालपरीचा आंतर जिल्हा प्रवास सुसाट..! सरकारकडून हिरवा कंदील..!

| मुंबई | ठाकरे सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. फक्त एसटी बसेसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. आता... Read more »

ठाण्यात कडक लॉक डाऊन करण्यास प्रशासन सज्ज..!

| ठाणे | कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. यावेळी लॉकडाऊन एकचे सगळे नियम... Read more »

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री चर्चा – चर्चिले हे मुद्दे..!

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधत काही महत्त्वाचे मुद्दे दिल्ली दरबारी मांडले. ज्यामध्ये त्यांनी राज्याची एकंदर परिस्थिती आणि ‘पुन:श्च हरिओम’चे राज्यातील चित्र... Read more »

अन्यथा पुन्हा लॉक डाऊन करावे लागेल..!

| मुंबई | महाराष्ट्रात अनलॉक १ करण्यात आलं आहे. अनलॉकमध्ये अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अनलॉक होताच रस्त्यांवर, बाजारात लोकांची मोठी गर्दी होताना दिसतेय.... Read more »

अनलॉक १ अंतर्गत शिक्षकांनी उपस्थित राहणे बाबतचा निर्णय तत्काळ रद्द करा..!
पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी..!

| मुंबई | नुकताच ०४ जून २०२० रोजी शासनाचे मुख्य सचिव श्री. अजोय मेहता यांनी पत्र काढून ई कंटेंट, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी शिक्षकांना शाळा – कनिष्ठ महाविद्यालयात बोलाविण्याचे अधिकार सर्व मुख्याध्यापकांना... Read more »

स्पेन, जर्मनी, इटली यांचे आलेख दाखवत राहूल गांधी यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका..

| मुंबई / नवी दिल्ली | चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राष्ट्रांनी लॉकडाउन लागू केला. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउननंतर तब्बल तीन... Read more »

वाचा : आजपासून या अटी शिथिल..!

| मुंबई | राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने ८ जूनपासून परवानगी दिली आहे. राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार १० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालये सुरू करता येतील. लॉकडाऊन 5.0 ची... Read more »

‘मिशन बिगीन अगेन’ : राज्यात ३० जून पर्यंत नवीन नियमावली लागू होणार..!

| मुंबई | देशभरात लॉकडाऊन-5 ची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊन बाबतची नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारनेही 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक... Read more »