देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्राचा शत्रू की मित्र – जयंत पाटील

| मुंबई | भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्यात आज पुन्हा चर्चा..

| मुंबई | कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली. कोरोनाच्या संकटावर मात कशी करायची आणि कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक... Read more »

भाजपला राज्यातील संकटात असलेल्या जनतेबद्दल स्वारस्य नाही..!
जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप..!

| मुंबई | भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. भाजपचे नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या... Read more »

सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना दिल्या हास्य दिनाच्या शुभेच्छा..!

| मुंबई | जनतेकडून भाजपवर टीका केली जात असतानाच पक्षाकडून मात्र रडीचा डाव खेळला जात आहे, ते प्रथमत: बंद करावं असा म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनोख्या अंदाजात भाजपला कोपरखळी... Read more »

भाजपची नियत वाईट , त्यांना राष्ट्रपती राजवट हवी..!
जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत सस्पेन्स निर्माण झाला असताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार,... Read more »

नैराश्याने भाजप नेत्यांना राजकारणाशिवाय काही सुचत नाही – जयंत पाटील

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार , २० एप्रिल मुंबई: देशभरात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे, परंतु तसे सहकार्य मिळत असल्याचा अनुभव नाही. पंतप्रधान... Read more »