किल्ले विशाळगडाचे पुनर्वैभव प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी लक्ष घालावे; मराठीमाती प्रतिष्ठानची मागणी!

| मुंबई | छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले विशाळगडचे दुरावस्था दूर करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी एक्का फाऊंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष प्राजक्त झावरे... Read more »

आनंदाची बातमी : किल्ले रायगडचा रोप वे सुरू, महाड कोर्टाची परवानगी..!

| महाड | कोरोना आणि जागेच्या वादामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेला रायगड रोपवे सुरु करण्यास परवानगी देणारे आदेश महाड न्यायालयाने दिले आहेत. कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यापासून रायगड रोप वे बंद ठेवण्यात आला... Read more »

अध्याय ४ : तख्तास जागा हाच गड करावा – रायगडाचे वेगळेपण (पूर्वार्ध)

जावळीकर मोरे यांच्यासोबत बखेडा निर्माण होऊन शिवरायांनी रायगड स्वराज्यात कसा सामील करून घेतला याची हकीकत आपण मागच्या लेखात घेतली. जावळीकर मोऱ्यांचे वर्चस्व मोडीत काढून शिवरायांनी त्यांची पूर्ण जहागीरच स्वराज्यात सामील करून घेतली.... Read more »

अध्याय ३ : तख्तास जागा हाच गड करावा – रायरीला शिवपदस्पर्श

अश्मयुगीन कालखंड ते आदिलशाहीच्या वतीने जावळीकर मोरे यांच्या निगराणीखाली रायरीचा दुर्ग कसा आला याची माहिती आपण घेतली. काही कालावधीमध्येच जावळीच्या मोऱ्यांचा प्रमुख चंद्रराव यशवंत मोरे आणि शिवाजी महाराज यांच्यात बेबनाव निर्माण झाला... Read more »

अध्याय २ : तख्तास जागा हाच गड करावा – रायगडचा पूर्वेतिहास..!

मागील भागात आपण स्वराज्यात आणि एकूणच मध्ययुगीन राज्यसत्तांच्या दृष्टीकोनातून एकंदर दुर्गांचे महत्व पहिले. या लेखापासून पुढे आपण फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड ची विशिष्ट माहिती पाहणार आहोत. अगदी अश्मयुगीन काळापासून ते स्वराज्यात येण्या अगोदरची... Read more »

अध्याय १ : तख्तास जागा हाच गड करावा – प्रस्तावना

“ संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस्त होतो. हे राज्य तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले, त्यावरुन आक्रमण करीत करीत साल्हेरी... Read more »